tag:blogger.com,1999:blog-31771666051639536422024-03-21T06:01:46.867-07:00 भटकंती
आव्हाने साहसे भ्रमंती
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.comBlogger131125tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-51330935875595037642024-03-16T10:56:00.000-07:002024-03-16T10:56:41.721-07:00धोडपगडाचे रुप भावलं <p><br /></p><p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKceZpoW5eL466we7A9NMO5YNT4qjF7MbuVbMhmJnjNi-qVj9CP1xb1Mi_0NRZxbTwhZOxBt68tFkd3RRk7Tvk2MWCxl6SYhevq4TKdAYx9cXwLqjPljhP2-xd7PzZ4uruzD5_O8aygLw_CKFicQpwRn7jzhGhyCvthlcV0DDrQWZvtUWjTdFFQ0KvCcI/s864/15.12.2023.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="694" data-original-width="864" height="514" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgKceZpoW5eL466we7A9NMO5YNT4qjF7MbuVbMhmJnjNi-qVj9CP1xb1Mi_0NRZxbTwhZOxBt68tFkd3RRk7Tvk2MWCxl6SYhevq4TKdAYx9cXwLqjPljhP2-xd7PzZ4uruzD5_O8aygLw_CKFicQpwRn7jzhGhyCvthlcV0DDrQWZvtUWjTdFFQ0KvCcI/w640-h514/15.12.2023.png" width="640" /></a></div><br /> <p></p><p><br /></p><p>किल्ले ’धोडप’ चा ट्रेक </p><p><br /></p><p><br /></p><p style="text-align: justify;">ब-याच दिवसापासून धोडप गडावर जाण्याची मोहीम आखत होतो. पण हा किल्ला नेहमीच आम्हाला हुलकावणी देत असल्याने ह्या गडाचा ट्रेक सारखा खुणवत होता.शेवटी एकदाचे ठरले आणि आम्ही जण निघालो.प्रवास लांबचा असल्याने खासगी बसने रात्रीचा प्रवास करुन पायस्थाशी असलेया ’हट्टी’ या गावात पहाटे पोहोचलो.गावात असलेल्या वनविभागाचे 'निसर्ग पर्यटन केंद्रात चहापाणी करून ट्रेकला सुरुवात केली.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच गिरिदुर्ग आहे.सह्याद्रीची पूर्वपश्चिम असलेल्या सातमाळ या डोंगररांगेतील शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप ट्रेकरांना भुरळ घालतो.धोडप गडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्यालाच लागून तयार झालेल्या सरळसोट भिंतीमध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. लांबून गडावरील या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या.या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी चढाईचे आव्हान स्विकारत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करीत चढाईला सुरुवात केली. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">गावाला पाणी पुरवणा-या घरणाच्या पाण्यात पहाटेची सुर्याची किरण पडलेल्या धोडप किल्ल्याचे प्रतिबिंब पाहत पाहत ट्रेकची सुरुवात केली.पहाटेचे वातावरण व निसर्ग प्रसन्न करणारा होते.गडावर जाण्यापूर्वी मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढे निघालो.काही अंतर चढून गेल्यावर एक जुनी पाय-यांची बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते.</p><p style="text-align: justify;">सर्व बांधकाम अजून शाबूत आहे,हे विशेष. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">मोठ्या मोठ्या चढणी पार करून दमछाक होत होती.पुढे गेल्यावर एक छोटे तळे ( गणेश टाकं ) आले तिथे एक छोटी गणपतीची मूर्ती होती.परिसर छान व पवित्र वाटल्याने आम्ही गणपतीची आरती करुन आमचा ट्रेक चांगला होऊ दे अशी प्रार्थना केली. या पुढे रास्ता अजून कठीण होत जाणार होता आणि सूर्य ही हळू हळू डोक्यावर येत होता.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">ह्या मंदिरांपासून पुढे पंधरा वीस मिनिट सरळ चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्यांसाठी देवड्या आहेत.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"> वाट अवघड होऊन बसल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावली आहे. आम्ही दोन बुरुजांपांशी पोचलो आणि पुढे दगड कोरून बांधलेला दरवाजा आला. हा दरवाजा म्हणजे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. येथील दगडी खोदीव पायऱ्या बघण्यासारख्या आहेत. दरवाजाच्या परिसरात काही शिलालेख आढळले. तिथून पुढे कोरीव पायऱ्यांच्या वाटेनं पुढे गेल्यावर गडाचा दुसरा, कातळात कोरलेला दरवाजा लागला. संरक्षणाच्या दृष्टीनं लपवलेल्या प्रवेशद्वाराशेजारी आपल्याला दोन शिलालेख दिसला. दरवाजातून पुढे गेल्यानंतर बालेकिल्ल्यावरील वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्याची बरीच पडझड झालेली दिसली. छतही कोसळलं आहे. त्यावरील बारीक नक्षिकाम आपल्याला गडाच्या गतवैभवाची झलक दाखवतं.वाड्याशेजारीच पाण्याची दोन टाकी पाहिली. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">बालेकिल्ल्याच्या डाव्या हाताच्या वाटेनं पुढे गेल्यावर आपल्याला डोंगराच्या पोटात अनेक गुहा कोरलेल्या दिसतात. यातील एका गुहेत भवानीमातेचा तांदळा दिसतो.सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. धोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या-जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसले.उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळाले.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">किल्ल्याचा विस्तार बर्यापैकी मोठा आहे. तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, राजवाडे, विहिरी अश्या अनेक वास्तूंनी धोडपला सुंदर सजवलं आहे. किल्ल्यावरील बांधकाम बघता हा किल्ला फार प्राचीन आहे ह्याची जाणीव होते. बांधकामातील विविधते वरून हा किल्ला वेगवेगळ्या राजवटीखाली असल्याचे लक्षात येते.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">धोडप हा किल्ला एकदम देखणा आणि रांगडा आहे.दुर्ग प्रेमींसाठी आणि हौशी छायाचित्रकारांसाठी हा किल्ला नेहेमीच एक आकर्षण राहिला आहे.सारे अवशेष आणि धोडपचं रांगडं रूप मनात साठवत आम्ही परतीच्या वाटेला लागलो.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">निसर्गाने आणि इतिहासाने सुदधा मुक्त हस्ताने उधळण केलेला एक नितान्त सुंदर दुर्ग पाहण्यास मिळाला. </p><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-3264131659574931782024-02-01T09:16:00.000-08:002024-02-01T09:16:56.290-08:00अद्भूत शिल्पकलेचे नमुने <p> </p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRIpPjAv0zHcG_rFxNUWqPHLEqAoFrMAPElA4F5CG0u-CjWa9fZc2Dac1AQl-KsD626DUl8iGke_GJwwkblaCDDUkDAH6V5WAUohARZaqGBD_HVni8MrIl5vJ9141xuQ3i0q7yjmxxLr2z2GQAtCugfbgl_BWy_ttadVl2nChab74nY_LDnZejgJe_D1A/s761/28.11.2023.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="761" data-original-width="563" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRIpPjAv0zHcG_rFxNUWqPHLEqAoFrMAPElA4F5CG0u-CjWa9fZc2Dac1AQl-KsD626DUl8iGke_GJwwkblaCDDUkDAH6V5WAUohARZaqGBD_HVni8MrIl5vJ9141xuQ3i0q7yjmxxLr2z2GQAtCugfbgl_BWy_ttadVl2nChab74nY_LDnZejgJe_D1A/w474-h640/28.11.2023.png" width="474" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><br /><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-44196522221378266402023-10-18T09:52:00.002-07:002023-10-18T09:52:41.452-07:00भेटण्याची ओढ <p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjYB_Zbcen7uV8haXJ_PQA6Y5HwYvNbLUOsBivUL4wfVBVWjT5KXbZoUMEnbrJ7M1wlWoCZwGU-mmeJI2rJm_8I8EdIXD_7RUToIfBWhp6y3PjSQnGGEXQZub_i5jF-5Glg0hXo2JwPf2y3J07CARSET0gq2kX7BC9npscG-yNuPhIOot_u6dGGFXnxSyQ/s974/25.09.2023.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="727" data-original-width="974" height="478" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjYB_Zbcen7uV8haXJ_PQA6Y5HwYvNbLUOsBivUL4wfVBVWjT5KXbZoUMEnbrJ7M1wlWoCZwGU-mmeJI2rJm_8I8EdIXD_7RUToIfBWhp6y3PjSQnGGEXQZub_i5jF-5Glg0hXo2JwPf2y3J07CARSET0gq2kX7BC9npscG-yNuPhIOot_u6dGGFXnxSyQ/w640-h478/25.09.2023.png" width="640" /></a></div><div><br /></div><div><br /></div><div><br /></div><span class="gmail_signature_prefix" style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;"><span class="gmail_default" style="font-size: large;"> </span></span><span style="background-color: white; color: black; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;"><b>भेटण्याची ओढ</b><br /><br /><br />आम्ही ऐशी व नव्वदच्या दशकात मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या स्पोर्ट्स क्लब तर्फे सह्याद्रीत ट्रेकिंगला जात होतो. वरिष्ठ ट्रेकरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टेकिंग केल्याने आम्हाला शिकायला मिळाले. ट्रेकिंग करता करता आमची घट्ट मैत्री कधी झाली ते कळलेच नाही. एक मोठा ग्रुप झाला. महिन्यातून दोनदा कोणत्यातरी गडावर <span class="gmail_default"></span></span><span style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;"><span class="gmail_default"></span>भेट व्हायची</span><span style="background-color: white; color: black; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;">. आमच्या ग्रुपमधले काहीजण बाहेरच्या ग्रुप बरोबर मोठमोठ्या ट्रेकला जाऊ लागले. आमच्या ग्रुपमध्ये काही नवीन ट्रेकर्स सामिल झाल्याने नवा ग्रुप तयार झाला. जुन्या ग्रुपमधल्या काही ट्रेकर्सची भेट होत नव्हती. ते सर्व ट्रेकर्स मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सेवेतून सेवानिवृत होऊनही ट्रेकिंग करीत आहेत. जवळजवळ तीस वर्षांनी सर्वांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने भेटण्याची ओढ वाढली होती. <br /><br /> १८ जुलै २०२३ ला संजय नलावडे च्या धोलवड येथील त्याच्या नवीन घरी भेटण्याचे ठरले. श्रीधर दळवी,अजित धोंड,राजन फाटक,शशी नलावडे,हेमंत वरळीकर , सतिश चव्हाण ,हेमंत जोशी आणि मी, आम्ही कल्याणला भेटलो व संजय नलावडे च्या घराच्या दिशेने प्रवास सुरु केला. राजन फाटक याने दोन दिवसाची रजा काढून आम्हाला भेटण्यास आला होता. पूर्वी वाहतुकीची साधने कमी असल्याने नेहमीच आम्ही एसटीने प्रवास करीत </span><span style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;">ट्रेक करायचो.</span><span style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;"> </span><span style="background-color: white; color: black; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;">ते दिवस व तो प्रवास वेगळाच असायचा. त्या दिवसांच्या आठवणी करीता आताही एसटीने प्रवास करायचे ठरले होते. पाऊस जोरात पडत होता तरीही सर्व मंडळी भेटण्याच्या ओढीने आली होती. प्रवासात एकमेकांची विचारपूस झाली व खूप गप्पा झाल्या. मालशेज घाटातून प्रवास सुरु झाल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या.या परिसरात आम्ही बरेच ट्रेक केले होते. <br /><br />ओतुर येथील श्री कपार्दिकेश्वर या शिव मंदीरात जाऊन दर्शन घेऊन आमच्या सहलीची सुरुवात केली. भोजन करुन आम्ही संजय नलावडे च्या ’श्रीहरी’ या बंगल्यात पोहचलो. आमच्या मित्रांनी भव्य वास्तू बांधल्याने आम्हाला त्याचा अभिमान वाटला. बंगला पाहिला. कोणीही विश्रांती न घेता गप्पा केल्या. तब्तेतीमुळे काही मित्र आमच्यात सामिल होऊ न शकल्याने आम्हाला वाईट वाटले. आम्ही आमच्या सर्वांचे फोटी ग्रुप वर शेअर केल्याने त्यांनाही सहलीची माहिती मिळत गेली. त्यांनाही या भेटीत आपल्याला सहभागी न होता आल्याने खंत वाटली. संध्याकाळी ओझरच्या ’विघ्नहर’ बाप्पाचे दर्शन घेतले.<br /><br />जेवल्यानंतर रात्री गप्पांचा फड बसला. अजित धोंड यांनी केलेल्या हिमालयातील ’चदर ट्रेक’ व ’ कैलास परिक्रमा’ या ट्रेकचे फोटो पाहून त्याचे अभिनंदन केले. कोणालाही झोप येत नव्हती. जुन्या ट्रेकमध्ये केलेल्या दंगामस्ती आठवून मजा केली. उद्या </span><span style="background-color: white; color: black; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;"> छोटासा </span><span style="background-color: white; color: black; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;"> ट्रेक करायचे ठरवून आम्ही उशिरा झोपलो.<br /><br />पहाटे लवकर उठून तयारी करुन आम्ही ’ शिवनेरी’ गडाच्या दिशेने निघालो. पाऊस नुकताच पडून गेल्याने वातावरण प्रसन्न वाटले . हिरवाई ओसंडून वाहत होती. चढाईला सुरुवात केली. जुने दिवस आठवत होते. तीस वर्षापूर्वी आम्ही कसे होतो आणि आता कसे आहोत याची जाणीव होत होती. आठवणीसाठी फोटो काढत गडावर पोहोचलो. जिजाऊ मातेच्या स्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. आम्ही भारावून गेलो.आमचे मन भरल्यानंतर आम्ही गडावरुन खाली उतरलो.<br /><br />मुंबईत पाऊस जोरात पडत असून रेल्वे बंद असलेल्याच्या बातम्या आल्यावर आम्हाला चिंता वाटू लागली. जून्नर परिसरात पाऊस नसल्याने आम्ही लेण्याद्री येथील लेण्यातील ’गिरिजात्मक’ बाप्पाचे दर्शनाला निघालो. दुपारची वेळ असल्याने पाय-या चढताना दम लागला. गुहेत पोहचल्यावर बाप्पाच्या दर्शनाने थकवा दूर झाला. खाली उतरून भोजन केले व परतीचा प्रवास सुरु केला. संजयच्या पाहुणचाराने आम्ही खूष झालो.<br /><br />या भेटीने सर्वांना आनंद झाला होता. मैत्री असीच टिकवायची अशी वचने नकळत दिली गेली. प्रवासात पावसाचा कोठेही त्रास झाला नाही. पुढच्या भेटीची आखणी करीत मुंबईत सुखरुप पोहचलो. आमच्या भेटीचे दोन दिवस कायमचे आमच्या स्मरणात राहतील.</span><div><span style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: medium;"><br /></span><p><br /></p></div>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-2053633132797834432023-06-19T10:04:00.002-07:002023-06-19T10:11:29.775-07:00 कंठ दाटून येतो <p> </p><p>२३.०५.२०२३ रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स या वॄतपत्रास ’पत्रास कारण की’ या सदरात प्रसिध्द झाला आहे </p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjORywyRVXFLlY34Ln7zXBrccX5DZ3LwfvTGXNRowZt5p1evRzKk9Nlei15DXBG8hTnpkAyLA3tOoiy2IuhSZomL9Thp9_ne0Ea_pujXTMG3hbt8Ah8XBu0aH5-NifvEvCMbI0bqAUg0BwpgRzS816uODyAKKUWdyj3Kk8HDdF7BSyNrOKI2R01xxPafgc/s888/Screenshot_20230526_222731_Samsung%20Notes%20(1).jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="813" data-original-width="888" height="586" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjORywyRVXFLlY34Ln7zXBrccX5DZ3LwfvTGXNRowZt5p1evRzKk9Nlei15DXBG8hTnpkAyLA3tOoiy2IuhSZomL9Thp9_ne0Ea_pujXTMG3hbt8Ah8XBu0aH5-NifvEvCMbI0bqAUg0BwpgRzS816uODyAKKUWdyj3Kk8HDdF7BSyNrOKI2R01xxPafgc/w640-h586/Screenshot_20230526_222731_Samsung%20Notes%20(1).jpg" width="640" /></a></div><br /><p>विजय मित्रा</p><p><br /></p><p>परवाच्या राजगडच्या ट्रेकमध्ये तुझी ब-याच वेळा आठवण आल्याने आपल्या सर्व मित्रांच्यावतीने तुला पत्र लिहावेसे वाटले. करोनाच्या काळात तु अचानक आम्हाला सोडून गेलास पण सह्याद्रीतल्या प्रत्येक ट्रेकमध्ये तुझी आठवण येते. आपण एकत्र कामाला होतो पण तुझी आणि माझी ओळख मात्र एका ट्रेकमध्येच झाली. ओळखीपासूनच आपली मैत्री झाली. काय दिवस होते ते. पावसाळ्यात जवळजवळ प्रत्येक शनिवार आणि रविवार आपण सह्याद्रीत असायचो. तु ट्रेकमध्ये सर्वांची काळजी घेत होतास. तु ट्रेकला असल्यावर खाण्याची चंगळ असायची. सुका खाऊ,फळं व जेवण मांसाहारी आणत होतास. सगळे मित्र तुझी चेष्टा करायचे पण तु कधीच चिडला नाहीस. तुला फोटोची आवड असल्याने आमच्याकडून तु तुझे फोटो काढून घेत होतास. ट्रेकला जाण्यापूर्वी त्या गडाची संपूर्ण माहिती शोधून आणल्याने आपण कधी रस्ता चुकलो नाही. गडावर गेल्यावर तेथील ठिकाणाची माहिती तु सर्वांना देत होतास. ट्रेकमध्ये तु महाराष्ट्र गीत व भजन गात होतास. तुझे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम होते. त्यामुळे तुला सह्याद्रीत भटकंती करण्यास आवडत असे. तु तुझ्या मुलांना देखील ट्रेकींगची आवड निर्माण व्हावी म्हणून ट्रेकला घेऊन येत होतास. ट्रेकमध्ये तु कधी आला नाही की चुकल्यासारखे वाटायचे. तुला तुझ्या गावाची ओढ होती. सणासुधीला तु कायम गावाला जात होतास. तुझ्या बैलाच्या जोडीचे,शेतात काम करतानाचे व नदीत पोहतानाचे फोटो शेअर करीत होतास. तुला समाजकार्याचीही मोठी आवड होती. शाळा सुरु झाल्या की सुट्टी टाकून शाळेतील मुलांना पुस्तके, वह्या व शाळेत जाण्यास लागणारे साहित्य मुंबईहून टेपोने नेऊन कोकणातील शंभरएक शाळेतून मोफत वाटत होतास. </p><p><br /></p><p>करोना काळात तु आम्हाला सोडून गेलास पण आम्हाला तुझे अंतिम दर्शन घेता आले नाही. याचे दु:ख झाले. त्यावेळी तुझ्यासोबत केलेल्या ट्रेकमधील फोटो पाहत राहिलो. खूप वाईट वाटले. करोना संपल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी तुझ्या दोन्ही मुलांसह तुला श्रध्दांजली वाहण्यास एक गडावर गेलो होतो. त्यावेळी तुझी सर्वांनी आठवण काढली. तुझ्यासोबत केलेले सर्व ट्रेक डोळ्यासमोर येत होते. तु गायलेली गाणी अजून कानावर येत असतात. तुझ्या कुटुंबाची आम्ही नियमित चौकशी करून माहिती घेत असतो. </p><p><br /></p><p>तु आम्हाला मध्येच सोडून गेलास पण तुझ्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत. ट्रेकमध्ये तु आमच्या सोबत आहेस असा भास होत राहतो. ट्रेकमध्ये इतरांना आपण कोठे आहोत याची माहीती देण्यासाठी एक विशिष्ठ आवाज काढत होतास. त्या आवाजाला व तुला आम्ही कधीच विसणार नाही.</p><p><br /></p><p>तुझा मित्र</p><p>विवेक तवटे</p><div><br /></div>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-52873984985555747942022-07-28T00:09:00.005-07:002022-07-28T00:26:10.025-07:00चित्त तिचं पिल्लापाशी<p style="text-align: justify;">मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाचे आंमत्रण दिले. लग्न नागपुरात असून जुन महिन्यात होते. लग्नापूर्वी ताडोबा जंगलात सफारी करण्याची आम्ही मित्रांनी ठरवले. उन्हाचा त्रास होणार आहे. पण या काळात वाघांचे दर्शन होते अशी जाणकारांकडून माहिती मिळाली. लगेच जाण्याचे नक्की करून तिकीटे बुक केली. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">नागपुरात पोहचलो.उन्हाचा कडाका होता.पण धाम येत नव्हता. खाण्याच्या पदार्थात तिखटाचा जाळ होता. आम्ही दहीभातावरच दिवस काढले.पहिल्या दिवशी आम्ही नागपूर पासून ८० किलोमीटर असलेल्या ’उर्मेड’ या अभयारण्यात दुपारी ओपन जीपमधून सफारीला सुरुवात केली. सुकलेल्या व जळलेल्या रानातून जीप जात होती. लांबवर हरणे व नीलगाय दिसले. पक्षी उडताना दिसले.काही झाडांना नवी पालवी फुटलेली दिसली.रानडुकरांचा कळप पाहिला.पण वाघ काही दिसला नाही. उन्हाने हैराण झालो होतो. वाघाच्या नियमित येण्याच्या ठिकाणावर जाऊन आलो.जीप गाड्या इकडून तिकडे घावत होत्या. संघ्याकाळ झाल्यावर जंगलातून हताश होऊन बाहेर आलो.सगळे नाराज झाले होते.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">दुस-या दिवशी ताडोबाला निघालो.गेटवर जाऊन नोंदणी करुन दुपारच्या उन्हात जंगलात शिरलो. कॅमेरे जवळ घेतले होते. ’उर्मेड’ पेक्षा ’ताडोबा’ चे जंगल मोठे असून दाट आहे. ’ताडोबा’ मघ्ये कोअर व बफर असे दोन झोन आहेत. दोन्ही झोनची वेगवेगळी फी आहे. वाघ कोणत्याही झोन दिसू शकतो. गवे,हरणे व रानडुक्कर दिसते होते. मोर व लांडोर दिसले. पाण्याच्या ठिकाणांवर जाऊन थांबलो. वाघाची वाट पाहिली. फक्त पक्षी पाहिले. उन्हाने करपलो होतो. जीपचे चालक व गाईड फोनवरून कोठे तरी वाघ दिसल्याची माहिती घेत होते. संपूर्ण जंगल पालथे घातले. आजपण वाघचे दर्शन होणार नाही असे वाटले.आम्ही नाराज झालो होतो.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">इतक्यात गाईडचा फोन वाजला. त्याच्या भाषेत संभाषण झाले. चालकानी गाडी वेगाने वळवली आणि पळवली. वाघ झाडीतून बाहेर आलेल्याची खबर मिळाली होती. जीप चालकाने जीप योग्य ठिकाणी उभी केली. डावीकडच्या झाडीतून वाघ बाहेर पडला आहे,असे गाईडने आम्हाला सांगितले.आमच्या मागे आणखी दोन जीप उभ्या राहिल्या. थोड्याच वेळात जंगलातून ’घरणी’ नावाची वाघीण आमच्या दिशेत येताना दिसली.आम्ही सर्वजण वाघ दिसला म्हणून खूष झालो.वाघीणीने झाडीतून रस्ता काढत आमच्या जीपच्या समोरून रस्ता ओलांडून उजवीकडच्या झाडीत घुसली. आपल्याच तो-यात चालली होती.तिला कसलेच भय वाटत नव्हते पण आम्हाला गाडीत असूनही भिती वाटत होती. जंगलातील मुक्त वाघीणीच्या दर्शनाने आंनद झाला.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixcW6i6I_W0OY2s9OUGTQFLhlSvp_GbcSuneH5r0waa7tZ7Dqt9kn_uZj6D3BNtLyHcTIgiv4zYELt64N4GHxpmlYmgh9oPNGSzm5UwQ6CvxxmuKnNARe1dpUNeYWZduxhTLOKZUamhjz04aVtI93Kd_jMUF0WYkc1PsTKNf1ELxtXmwTeympip6Y4/s5184/IMG_3318.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="190" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixcW6i6I_W0OY2s9OUGTQFLhlSvp_GbcSuneH5r0waa7tZ7Dqt9kn_uZj6D3BNtLyHcTIgiv4zYELt64N4GHxpmlYmgh9oPNGSzm5UwQ6CvxxmuKnNARe1dpUNeYWZduxhTLOKZUamhjz04aVtI93Kd_jMUF0WYkc1PsTKNf1ELxtXmwTeympip6Y4/w285-h190/IMG_3318.jpg" width="285" /></a></div><br /><p style="text-align: justify;">ती वाघीण तिच्या पिल्लाला भेटण्यास निघाली आहे,गाईडने आम्हाला सांगितले व चालकानी गाडी सुरु करून निघाला.वाघीणीचा पिल्लू कोठे आहे चालकाला व गाईडला माहित असल्याने त्याच दिशेने जीप घावू लागली. चालकाने एका पाणवठ्यावर जीप आणून बंद केली.ताडबतोब दहा ते पंधरा जीप आमच्या मागे येऊन उभ्या राहिल्या.गाइडने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. आम्ही वाघीणीची वाट पाहत होतो.कॅमेरे तयार ठेवले होते.संध्याकाळ होत होती.</p><p style="text-align: justify;"><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjUvOKOsTqFnj3O6QrYdtvesa9T6qktIPvIwNaoN8JDMogcGpBTBePxwjCcJ1jX2xqvfoeoqPRqz3thBh5Yc8eghRf8f7BA2OmsffDn-9PgZwkTG13rmgqCfb9vgbRkfd90RuIhQ_peBaR3FL1BqZJljlKp8P8_XlmFVqh5uAPJqYszgL646arggSgY/s5184/IMG_3378.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjUvOKOsTqFnj3O6QrYdtvesa9T6qktIPvIwNaoN8JDMogcGpBTBePxwjCcJ1jX2xqvfoeoqPRqz3thBh5Yc8eghRf8f7BA2OmsffDn-9PgZwkTG13rmgqCfb9vgbRkfd90RuIhQ_peBaR3FL1BqZJljlKp8P8_XlmFVqh5uAPJqYszgL646arggSgY/s320/IMG_3378.jpg" width="320" /></a></div><br /><p style="text-align: justify;">लांबवर झाडीत हालचाल दिसली आणि वाघीणीची चाहूल लागली. वाघीण झाडीतून बाहेर येऊन उघड्यावर माळरानावर आली होती. वाघीण जंगलाच्या राणीच्या अविर्भावात ऐटीत चालत येताना दिसली. काय तिचा रुबाब होता. चालण्यात एक लकब होती. आपल्या वनक्षेत्राची ‘सम्राज्ञी’ चालत निघाली होती. आम्ही तिची ती चाल पाहत राहोली व तिचे फोटो काढत होतो. लांबून दिसणारी ती वाघीण आता जवळ जवळ येत होती. अर्धी चिखळाने माखलेली होती. उन्हाला जास्त असल्याने गार पाण्यात खूप वेळ बसून बाहेर पडली होती. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMC1s_9YrxZwoPiUyhD4i9Sv7H5RLsCX_YVe1ScB5IaRAdFN7tHplBzvb_LT0gHYgjMxcULIcLBt99A_OYboBXR_JTbbscB4IOWlRSE_RZklOP-3EzM98bbxTfM05r7sSe-4Eex1soM31ggjdSMXzoFMa7hBtzvmwDoRhvdtk4gm_m7DmoYBvDzad4/s5184/IMG_3392.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="208" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgMC1s_9YrxZwoPiUyhD4i9Sv7H5RLsCX_YVe1ScB5IaRAdFN7tHplBzvb_LT0gHYgjMxcULIcLBt99A_OYboBXR_JTbbscB4IOWlRSE_RZklOP-3EzM98bbxTfM05r7sSe-4Eex1soM31ggjdSMXzoFMa7hBtzvmwDoRhvdtk4gm_m7DmoYBvDzad4/w291-h208/IMG_3392.jpg" width="291" /></a></div><br /><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">आता ती पाणवठ्याच्या दिशेने निघाली होती. आमच्या समोरून ती पुढे सरकली होती. मध्येच दोन झाडांच्या बुंध्या जवळ रेगांळली व तेथे वास घेऊन पुढे निघाली. आम्ही तिची हालचालीवर नजर ठेवून होतो.पाणवठ्याला वळसा घालताना ती दिसत नव्हती. पाणवठ्याच्या बांधावरून वर आल्यावर पुन्हा दिसू लागली.ती पुढे झाडीच्या दिशेने पुढे जात होती.तीने कसला तरी आवाज केल्यावर त्या झाडीतून तिचा बछडा दुडुदुडु करीत बाहेर आला. दोघेही एकमेकांच्या दिशेने पुढे जात होते.बछडा तिच्याजवळ आला आणि तिच्या पायात गोल फिरू लागला.तिच्या अंगावर उड्या मारू लागला. ती त्याला चाटू लागली. त्या दोघांची ती भेट पाहत राहवीशी वाटत होती.ती भेट पाहून भरून आले.आई व मुलाचे एकमेकावरचे प्रेम तेथे दिसत होते. त्यांना बोलता येत नसले तरीही कृती ते प्रेम व्यक्त करत होते. वाघीणीने बछड्याला खेळ खेळवत व गोंजारत त्याला पाणवठ्याच्या जागेतून बाहेर काढले व दोघे निघाले व झाडीत घुसले. तेथील सर्व प्रकार पाहून आम्ही थक्क झालो. आपण काय पाहिले ते खूपच चांगले पाहिले. </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtyJyNKh_7Jc5j5EQE7_RcS1kJIWTYFlRWLvWRZRY94kcmqJ7KM9IEoW23GrIBCBUe14jG5DHFiY99sV8jFWrjAcbpWm3PkWhNGop6gdqUHO9zwzG8WlDbPlqlGTRdhXGSSrxUyHa_HL73knmQZIZ9stBYRsgaW--sv9XjVdwnxWO_VWAvE57Oqg_u/s820/1127.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="504" data-original-width="820" height="197" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtyJyNKh_7Jc5j5EQE7_RcS1kJIWTYFlRWLvWRZRY94kcmqJ7KM9IEoW23GrIBCBUe14jG5DHFiY99sV8jFWrjAcbpWm3PkWhNGop6gdqUHO9zwzG8WlDbPlqlGTRdhXGSSrxUyHa_HL73knmQZIZ9stBYRsgaW--sv9XjVdwnxWO_VWAvE57Oqg_u/s320/1127.png" width="320" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqJXAzjl5Cf-sn_fMnSOo7ipwpD_5UtqNX67I4wYI75v1fWN0JfvZSkoDaZgdSI71R6iCs88Tf0i52GyHdxQriHbKhhQtrGZMgAQv75SxM827PFyC8HjILZHE-uMCf0vVkYqFAbZhVsordV1ieYh0f4sl56Y06VVFzjb7AdQmabrKj7enn0PY_L3QG/s940/1125.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="499" data-original-width="940" height="170" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhqJXAzjl5Cf-sn_fMnSOo7ipwpD_5UtqNX67I4wYI75v1fWN0JfvZSkoDaZgdSI71R6iCs88Tf0i52GyHdxQriHbKhhQtrGZMgAQv75SxM827PFyC8HjILZHE-uMCf0vVkYqFAbZhVsordV1ieYh0f4sl56Y06VVFzjb7AdQmabrKj7enn0PY_L3QG/s320/1125.jpg" width="320" /></a></div><br /><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNVq5PELy_LnjckTiC-hku2s9MyBuef2tJg2GIoaM_wwFOrKoC6ZitC3nPatGpmjKFqm7Lfw-qvbu0-BJbI5gRU-YaqsMGE-uWSlceskFyfjUzc9hGsZ54oC9219MV2n_HhsFlfinrj4xHOnuQTcqeoUR4bu5z5v_N6nUVC66zRPnVq4Eq6CT4tGMk/s864/1126.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="517" data-original-width="864" height="191" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNVq5PELy_LnjckTiC-hku2s9MyBuef2tJg2GIoaM_wwFOrKoC6ZitC3nPatGpmjKFqm7Lfw-qvbu0-BJbI5gRU-YaqsMGE-uWSlceskFyfjUzc9hGsZ54oC9219MV2n_HhsFlfinrj4xHOnuQTcqeoUR4bu5z5v_N6nUVC66zRPnVq4Eq6CT4tGMk/s320/1126.png" width="320" /></a></div><br /><p style="text-align: justify;"><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4zEbKHlmABsZi__6vhZEAD0YoXdkTq2LUFmtOCmwmIeiHMApLHXHE3E_phJS3jXhLHaCzbD-gVU8JQmeO3C22WD4LSWSgsefBLwSG3YeQ9N7O8Sc4A8J19FbOcoBdR9psAwPKbCAs_oiE2v5ddJJ7HFhf-9Grv1P9NrltjejusQfelj-LlaxXjEvU/s5184/IMG_3440.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4zEbKHlmABsZi__6vhZEAD0YoXdkTq2LUFmtOCmwmIeiHMApLHXHE3E_phJS3jXhLHaCzbD-gVU8JQmeO3C22WD4LSWSgsefBLwSG3YeQ9N7O8Sc4A8J19FbOcoBdR9psAwPKbCAs_oiE2v5ddJJ7HFhf-9Grv1P9NrltjejusQfelj-LlaxXjEvU/s320/IMG_3440.jpg" width="320" /></a></div><br /><p style="text-align: justify;">ही वाघीण चार ते पाच दिवसांनी या बछड्याला भेटली असल्याचे गाईडने आम्हाला माहिती दिली.हा बछडा त्या झाडीतच बसून तिची वाट पाहत होता. या बछड्याच्या भावडांना तेथील वाघाने मारले असल्याने वाघीणीने या बछड्याला वाघापासून लांब सुरक्षित ठिकाणी लपवले होते. तेव्हा ती त्याला भेटायला आली होती. ही गोष्ट कळल्यावर ह्या वाघीणीची व तिच्या बछःड्याची झालेल्या भेटीचे महत्व अधिक वाढले.आम्ही आवाक झालो. त्या बछःड्याशिवाय वाघीणीने एवढे दिवस कसे बाहेर काढले असतील? आणि आई शिवाय बछडा कसा जगला असेल? एकमेकांच्या आठवणीवर हे दोघे कसे जगले असतील का? हे निर्सगातले कोडेच आहे.</p><p style="text-align: justify;"><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg38BuGkijo42r-zsrtvpKpdoHiqaObmlbXrK4-IU8jK85mCvhE7zU-kPfLPBUrBtKbcHcpa64JD2rTCEJxnGs1BNZ8z6lVPHLrWEB8RaPnPky67Ja8xICpRvwsUjVpc65n2INf41Y6DnB7gkKMffhr_gbfMphzmUzvx11lKkXe2Ses1mr6xlApRC3C/s5184/IMG_3454.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg38BuGkijo42r-zsrtvpKpdoHiqaObmlbXrK4-IU8jK85mCvhE7zU-kPfLPBUrBtKbcHcpa64JD2rTCEJxnGs1BNZ8z6lVPHLrWEB8RaPnPky67Ja8xICpRvwsUjVpc65n2INf41Y6DnB7gkKMffhr_gbfMphzmUzvx11lKkXe2Ses1mr6xlApRC3C/s320/IMG_3454.jpg" width="320" /></a></div><br /><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">पुन्हा जीप चालकांने सर्व जीपच्या गर्दीतून आमची जीप बाहेर काढत वाघाणीच्या मागावर निघाले. एका ठिकाणी जाऊन थांबले.पण यावेळी आमच्या पुढे काही जीप उभ्या राहिल्या होत्या. त्यांना अंदाज होता वाघीण व तिचा बछडा या रस्त्याने येतील.अंधार पडत चालला होता.आम्ही त्या दोघांची वाट पाहत होतो.थोड्यात वेळात ती दोघं आम्हाला लांबून येताना दिसली.बछडा वाघीणीच्या पायात सारखा येत होता. त्या दोघांनी आमच्या समोरुन रस्त्या ओलांडला. जीप गाड्या पुढे जाण्यास सुरुवात झाली. बछडा तिच्या पासून थोडा मागे रेंगाळला. दोघांमध्ये थोडे अंतर पडले होते.ती तिच्यात तो-यात चालत होती.एक जीप तिच्या पुढे गेल्यावर तीने त्या जीपवर एक कटाक्ष टाकला.वाघीणीच्या एका नजरेने सर्व धाबरले होते.ती तेथेच थबकली.मागे पाहिले.तिला तिचा बछडा लांबवर दिसला.वाघीणीने त्याच्याकडे पाहिल्या बरोबर बछडा पळतपळत वाघीणी जवळ आला. त्याला पुढे झाडीत घुसवून वाघीण नंतर झाडीत घुसली. आता ती नजरेआड झाली होती. सर्व शांत झाले. </p><p style="text-align: justify;"><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbLZqfncd1bpGOuPHtOaKmp7pKBUVggkWzKG7UqD0675EGdsbI5FCEvaG-pREFCkXpUlcyUh_Agz4NQfVsznvZOG59E8vNaq4ICxih4RuWHo0moek7mzb6lLAjkjlAQ-S4_2ylSONK1vA7vQ3b4A4xGL5amSe9SvWoq3vPzOtT8N0XBlQDdmgv-bre/s5184/IMG_3461.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="3456" data-original-width="5184" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgbLZqfncd1bpGOuPHtOaKmp7pKBUVggkWzKG7UqD0675EGdsbI5FCEvaG-pREFCkXpUlcyUh_Agz4NQfVsznvZOG59E8vNaq4ICxih4RuWHo0moek7mzb6lLAjkjlAQ-S4_2ylSONK1vA7vQ3b4A4xGL5amSe9SvWoq3vPzOtT8N0XBlQDdmgv-bre/s320/IMG_3461.jpg" width="320" /></a></div><br /><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">वाघीणीचा वीस ते पंचवीस मिनिटांचा तो प्रवास आम्ही जवळून पाहिला. वाघ दिसला नाही म्ह्णून नाराज झालेले आम्ही भारावून गेलो.त्या दोघांची ती भेट आम्ही कधीच विसरू शकणार नाही.आताही ती दोघं नजरेसमोर दिसत आहे. आई व तिच्या मुलाचं नातं निव्वळ वात्सल्याचं असतं. </p><p style="text-align: justify;"> </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-16868128773311209162022-07-06T02:12:00.004-07:002022-07-06T02:12:54.614-07:00आम्ही ट्रेकर्स! <p style="text-align: justify;">'आम्ही ट्रेकर्स!’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रातील ’कट्टा आमचा हक्काचा’ या सदरात दि. ०६ जुलै २०२२ रोजी प्रसिध्द झाला आहे. </p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSCnQRG7-JwYQLhZ7CtzeeePimjy13f40SbEIGR-Z22yA2BUojfmxi-h5mdw0Ro8cDfUJvg4xFOLpx2RuCK-hv3b2b3KvQAQ218tuBZmX5K-X77DBL2ROKquSWjp7KX1BPtCzzJ64OjkQza7jiQkL5Bc2J4bJ7mMf5y85cScEO4YaVjp8jvrws9VEO/s1493/292054557_10209234071925722_2759754874108004495_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1493" data-original-width="975" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhSCnQRG7-JwYQLhZ7CtzeeePimjy13f40SbEIGR-Z22yA2BUojfmxi-h5mdw0Ro8cDfUJvg4xFOLpx2RuCK-hv3b2b3KvQAQ218tuBZmX5K-X77DBL2ROKquSWjp7KX1BPtCzzJ64OjkQza7jiQkL5Bc2J4bJ7mMf5y85cScEO4YaVjp8jvrws9VEO/w418-h640/292054557_10209234071925722_2759754874108004495_n.jpg" width="418" /></a></div><br /><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p style="text-align: left;"></p><div style="text-align: justify;">मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचा ट्रेकिंग या साहसी खेळाचा एक ग्रुप आहे. गेली तीस वर्षात या ट्रेकिंग ग्रुपने सह्याद्री व हिमालयात मोहिमा आखून यशस्वी केल्या आहेत. प्रत्येक ट्रेकला मोठ्या संख्येने ट्रेकर सहभागी होतात. लहान मुलं, महिला व सेवानिवृत कर्मचारी देखील ट्रेकमध्ये कायम सामील होतात. सर्वांना निसर्गात नेऊन इतिहासाची ओळख करीत सुरक्षित ट्रेक करणे हा ग्रुपचा मुख्य हेतू असतो.तसेच मुंबई पोर्ट ट्रस्टचा १५० वा वर्धापन दिन....२६ जून १८७३ रोजी असल्याने विश्वविख्यात संस्थेचा स्थापना दिवस. खास या दिनाचे औचित्य साधून मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब ने आयोजित केलेला ही मोहिम पूर्ण करुन हा स्थापना दिन साजरा केला.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">गेल्या दोन ते अडीच वर्षात करोनामुळे एकाही ट्रेकमध्ये कोणालाच सहभागी होता आले नव्हते. या वर्षी पावसाळा सुरु झाल्याबरोबर सर्वांनी ट्रेकला जाण्याची तयारी सुरु केली. यंदा सर्व मित्रांना भेटण्याची संधी गमवायची नव्हती. सर्व मित्रमंडळींना ब-यास दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटण्याची आस लागली होती. शहापूर जवळील "आजोबा" पर्वतावरील "सितामाईचा पाळणा ट्रेक" करण्याचा बेत आखला गेला. ट्रेक मोठा न ठेवता सर्वांना एकत्र भेटता यावे म्ह्णून हा ट्रेक ठरवला. सोशल मिडियाच्या मदतीने सर्व ट्रेकर्स माहिती देण्यात आली. कधी एकदा सह्याद्रीत जाऊन मित्रांना भेटतो असे झाले होते.उत्साह खूप वाढला होता.</div><br /><div style="text-align: justify;">कसारा लोकलमध्ये सर्व ट्रेकर्स ठरलेल्या डब्यात चढत होते. एकामेकांना मिठ्या मारत होते. ते पाहून आंनद झाला. सर्वांनी मित्रांसाठी आपल्या सॅक भरून खाऊ आणला होता. आसनगाव - शहापूर आणि पुढे जीपने प्रवास करीत वाल्मीकी आश्रमात पोहचलो. सर्वांनी एकमेकांची खुशाली घेतली व नव्याने सामील झालेल्यांची ओळख करून घेतली. विविध वयोगटातील जेष्ठ व नव्याने सामील झालेल्या सुमारे पन्नास ट्रेकर्संनी या ट्रेकला हजेरी लावली. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">आश्रमाचा जवळचा परिसर रम्य आहे. या ठिकाणी वाल्मिकी ऋषींचे मंदिर, कालभैरव , शंकर मंदिर आणि काही वीरगळ व समाधी शिळा पाहिल्या. या आश्रमा मागून धबधब्याच्या वाटेने चढण्यास सुरुवात केली. घनदाट जंगल असल्याने वर चढताना उन्हाचा त्रास झाला नाही. पाऊस नसल्याने खूपच गरम झाले. तासा दिड तासात आम्ही खिंडीत पोहोचलो. येथे डाव्या बाजूला वर एक गुहा आहे. तेथे जाण्यासाठी १५ फ़ूटाचा छोटा रॉक पॅच आहे. येथे सध्या लोखंडी शिडी बसवल्याने गुहेपर्यत पोहचणे सुरक्षित झाले आहे. शिडीवरुन गुहेत चढून गेल्यावर खडकात कोरलेल्या लवकुशाच्या पादुका दिसतात. तेथेच लव कुशांचा पाळणा लावलेला आहे. आजची रात्र येथेच गुन्हेत राहावे असे सर्व ट्रेकर्स वाटत होते.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">थोड्यावेळाने खिंड धुक्यात गेली. जोरात गार वारे वाहू लागल्याने चढतान आलेला थकवा दूर झाला.फोटोग्राफी झाली गाणी झाली. तथेच पोटपुजा करून खाली उतरू लागलो. उतरताना पावसाचा अभिषेक सुरु झाल्याने भिजण्याचा आंनद घेता आला. मोठा पाऊस झाला नसल्याने खाली वाटेत असलेल्या धबधब्याला पाणी नव्हते. ट्रेकचा थकवा दूर करता न आल्याने त्या आंनदापासून दूरावलो. </div><br />ह्या ट्रेकचा सर्वांनी मनसोक्त आनंद लुटल्याने हा ट्रेक सर्वांच्या आठवणीत राहील. पुढच्या ट्रेकची आखणी करत घरचा प्रवास सुरु केला. <p></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-62858724072525933832022-02-03T23:12:00.003-08:002022-02-03T23:12:49.040-08:00निसर्ग संपन्न तांबलडेग <p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjFComLcSB1GYO5OTlSsh-O5dCLOCw45DIV1JxKTYVq0uK0-BfCVE7yXbAxQM4gDhmRXd8qxSQTlDOPjSkmyspVXxtPgJVGxSiTGx2gGFMCOT5fQVdpBL5igViMZvus4UcX3NSJf8nK1fksPVR3NWCtB10Zs2_J_G_NU8GU87farh_IcXs1TCVrGBTx=s1049" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="471" data-original-width="1049" height="288" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjFComLcSB1GYO5OTlSsh-O5dCLOCw45DIV1JxKTYVq0uK0-BfCVE7yXbAxQM4gDhmRXd8qxSQTlDOPjSkmyspVXxtPgJVGxSiTGx2gGFMCOT5fQVdpBL5igViMZvus4UcX3NSJf8nK1fksPVR3NWCtB10Zs2_J_G_NU8GU87farh_IcXs1TCVrGBTx=w640-h288" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"> निसर्गसंपन्न तांबळडेग </span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">मित्राने, त्याच्या गावाला ’विठ्ठल रखुमाई’ चा सप्ताह असल्याने येतोस काय? अशी विचारणा केली. मी कोकणात जाण्यास कधीच नाही म्हणत नसल्याने लगेच तयारी करुन निघालो. कोकणातील ’देवगड’ जवळील ’मिठबांव’ गावाच्या बाजुला असलेल्या ’तांबळडेग’ या गावी पोहचलो.तांबळडेग गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. तांबलडेगच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला खाडी असल्याने समुद्र व खाडीच्या मिलापाने सुंदर सौंदर्य प्राप्त झाले आहे. तांबळडेग हे देवगड तालुक्यातील समुद्र आणि खाडी यांच्या मधोमध वसलेलं एक छोटंसं गाव आहे. महादेवाचे दर्शन घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. गावात जागोजागी आमराई व नारळाच्या बागातून लपलेली कौलारु घरं दिसत होती.घराला लागून असलेल्या वाडीत कामे करणारी माणसं दिसत होती.</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">सिंधुदुर्गातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तांबळडेग किनाऱ्याचा उल्लेख करावा लागेल. तांबळडेग या गावाला प्रशस्त आणि स्वच्छ असा सुमारे ४ कि.मी. लाबींचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतीशय निसर्गरम्य असा येथील परिसर, एका बाजुला निळाशार समुद्र व त्याला जोडुन सोनेरी वाळूची किनार आणि त्याला साजेसे हिरवेगार सुरुचे बन हे दृश्य पाहिल्यावर असे वाटते जणु परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने कुंचल्यातून चित्र साकारावे अशी तांबळडेगची निर्मिती केली असावी. तांबळडेग चा समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर असल्याने आपण त्याच्या प्रेमात पडतो.</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">समुद्र किनारी जीवशास्त्रज्ञांना आकर्षित करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. निरनिराळ्या असंख्य पक्षांचा विहार सुरु असतो. समुद्रात मच्छिमारी नौका लांबवर दिसतात.अशा सुंदर समुद्रकिनारी समुद्राच्या लाटा अंगावर घेण्याचा आंनद लुटता येतो.या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीत करणारी आहे. जलविहार आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा सुरक्षित समजला जातो. या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे पहायला मिळतात.गावात मासेमारी करुन आणलेली मासळी देवगड बाजारात जाते.तेव्हा गावाच्या पुर्वेला असलेल्या खाडीचा मासेमारी करीता चांगला उपयोग होतो. </span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">समुद्र किना-याला लागुनच असलेल्या डोंगराच्या कुशीत माता ’गजबा’ देवीचे मंदिर आहे या मंदिराकडुन सुर्यास्त पाहाणे म्हणजे एक प्रकारची पर्वणीच म्हणावी लागेल. तसेच माता गजबा देवी एक जागृत देवी असून त्याची अनुभूती येथे आल्यावर मिळते. माता गजबादेवी मंदिरापासून समुद्र किना-याचे आणि या परिसराचे दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दीविना दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नसते.</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">देवगड तालुक्यातील समुद्रकासवाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तांबळडेग. तांबळडेगचा किनारा ऑलिव्ह रिडलेची या प्रजातीच्या कासवांसाठी उपयुक्त आहे.ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांना जीवदान देण्यात येथील ग्रामस्थांनी मोठी भूमिका बजावली आहे. येथील नागरिक दरवर्षी कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करुन शेकडो कासवे येथून समुद्रात सोडतात.</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">तांबळडेग नगरीत सात दिवस विठू माऊली प्रगट झाल्याचे चित्र पहायला मिळाले.संपूर्ण गाव भक्तीमय झालेला असतो.मुंबईहून</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">बरीच मंडळी या सप्ताहाला आवर्जून येतात. नेत्रदीपक श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती, कलाकुसर असलेले मंदिर, आकर्षक विद्युत रोषणाई, भजन असा सोहळा पहायला मिळतो. रात्री दिंडीच्या कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळी जमतात.</span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">तांबळडेग समुद्रकिनारी चांदण्या रात्री फिरण्यास वेगळाच आंनद मिळतो. समुद्राची गाज ऐकत थंड हवेचा गारवा झेलत वाळूच्या किनारी फिरण्याचा अनुभव आंनद देतो. वेगवेगळी ताजी मच्छी खाण्याचा आंनद घेता येतो. </span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;">देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर, कुणकेश्वर बीच, आदी प्रमुख पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कोकणात येतात. तांबळडेग गाव सागरी महामार्गापासून थोडेसे आत असल्याने पर्यटकांना याची फारशी माहिती नाही. परंतु येथे एकदा आलेले पर्यटक पुन्हा पुन्हा या गावी आवर्जून येतात. तांबळडेग म्हणजे देवगड तालुक्यात दडलेले एक रत्न असून प्रत्येकाने एकदातरी येथे निश्चित भेट द्यावी.</span></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-60496542884828783192021-12-31T06:47:00.001-08:002021-12-31T06:47:19.836-08:00निसर्गाचे विलोभनीय दर्शन <p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiD29FUsbLOoRcvfNY_NIMd3cPkLPE4Khf-_zI_izoV25ITA8NEyCupb3zzjfVH03ReiJCcewEmbt0rHQ-Yw9-H6NsOJ3hBDm37-uq2_jwJ3UOb_-ZEOcayyyj3TxfOzeJDaTsdIdGUPhPjFdLc-BhKqSU96RLg1I8_g0fx0zYyZxz3lyb_tsZ6brsb=s958" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="525" data-original-width="958" height="350" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiD29FUsbLOoRcvfNY_NIMd3cPkLPE4Khf-_zI_izoV25ITA8NEyCupb3zzjfVH03ReiJCcewEmbt0rHQ-Yw9-H6NsOJ3hBDm37-uq2_jwJ3UOb_-ZEOcayyyj3TxfOzeJDaTsdIdGUPhPjFdLc-BhKqSU96RLg1I8_g0fx0zYyZxz3lyb_tsZ6brsb=w640-h350" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p style="text-align: justify;"><i>मायावी सौंदर्याची दुर्मिळ अनुभूती </i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे,निळेशार पाणी, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण आहे.नीरव शांतता आणि शांत समुद्र जिथे एकत्रितपणे अनुभवण्यास मिळते ते ठिकाण म्हणजे अंदमान.सूर्यकिरणांत चमचमणारा, काही ठिकाणी निळसर हिरवा, तर काही ठिकाणी गडद निळा भासणारा समुद्र आणि सोनेरी वाळूच्या आधाराने विसावलेले हिरव्या जंगलांचे असंख्य तुकडे! हे अंदमानचं विलोभनीय दर्शन! अंदमान नुसतंच सुंदर नाही तर वेड लावणारं आहे.तसेच अंदमान म्हटलं की, आपल्याला आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा. भारताने जपून ठेवलेलं एक सुंदर गुपित! आपण राहतो त्या जगापासून दूर, कल्पनातीत सौंदर्याने नटलेलं एक अनोखं जग!</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>अंदमानच्या पोर्ट ब्लेअर,नील,हॅवलॉक व रॉस या बेटावरील रमणीय समुद्रकिनारे पाहून झाल्यावर आम्ही ’बारातांग’ च्या दिशेने निघालो. अगदी मोठ्या मोठ्या जहाजातून समुद्रातून जातानाचा आनंद हा अगदी अवर्णनीय मनाला आल्हाद देणारा होता. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जहाजांनी गेल्यानंतर जिपने पुढचा प्रवास सुरू झाला रस्त्यांनी जाताना ’जारवा’ आदिवासी दिसले ते बरेचदा आपल्या गाडीजवळ येऊन आपल्या जवळचे कॅमेरे, खाण्याच्या वस्तू हिसकतात म्हणून तिथे गाडी न थांबवता जोरात नेली जाते. आदिवासी लोकांना छायाचित्रण, संवाद किंवा खाद्यपदार्थ देण्यास सक्त मनाई आहे. ’जारवा’ आदिवासी राखीव क्षेत्राच्या मर्यादित क्षेत्रातून जाण्य़ासाठी काही ठराविक वेळा आहेत ज्या दरम्यान काफिल्याच्या सुरवातीला आणि शेवटी पोलिसांसह वाहनांना काफिल्यात जंगलात सोडले जाते. जंगल प्रवास संपवून एका जेट्टीवर बस थांबते. तिथपासून पुन्हा मोठ्या प्रवासी बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर जायचे, तिथून लहान स्पीड बोटीने चुनखडीच्या गुहांपर्यंत जाता येते. गुहे जवळचा थोडासा प्रवास खारफुटीच्या गर्दीतून आहे. किर्र झाडीतून एका छोट्याश्या लाकडी पुलावर उतरता येते. तिथून साधारण एक ते सव्वा किलोमीटर चालत गेल्यावर चुनखडीच्या गुहा दिसतात. या गुहा म्हणजे खरोखरी एक नैसर्गिक अविष्कारच म्हणावा लागेल.परत येताना मड आयलड पाहिले. येथे जिवंत ज्वालामुखी पाहता आला.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>पोर्ट ब्लेअर परत न जाता आम्ही दिगलीपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. या प्रवासामध्ये एकदा जहाजातून गाडी टाकून दुस-या बेटावर गेलो. लांबचा प्रवास असल्याने दिगलीपूर येथे पोहचण्यास रात्र झाली. दिगलीपूर हे उत्तर अंदमान बेटावरचे छोटे शहर आहे. दुस-या दिवशी दिगलीपूरच्या ’एरियल बे’ जेट्टीवरून बोटीने ’रॉस आणि स्मिथ’ नावाच्या शांत जुळ्या बेटांवर जाण्यास निघालो. अथांग निळ्याशार समुद्रातून छोट्या फायबर मोटरबोटीने ६ ते १० जणांना प्रवास करावा लागतो. ही दोन्ही बेट दिग्लिपूरपासून ८ किमी अंतरावर आहेत.तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा प्रवास आहे. हा २५ मिनिटांचा बोटीचा प्रवास सुखद अनुभव आहे. या बोटीच्या प्रवासाला वनविभागाचा परवाना आवश्यक आहे.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>उत्तर अंदमान मधली स्मिथची भव्य जुळी सुंदर बेटे आहेत. कोणाच्या फारशा परिचयाची नसलेली आणि घनदाट झाडींनी वेढलेली ही दोन बेटे!! पन्नास मीटर-लांब वाळूच्या पट्टीने जोडलेली आहेत. ही रेशमी पांढरी वाळूची पट्टी समुद्राच्या आत उंच भरतीच्या वेळी खाली येते आणि कमी भरतीच्या वेळी पुन्हा वर येते. समुद्रकिनाऱ्यावर कमी भरतीच्या वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालता येते. एक आश्चर्य पाहण्यास मिळते. एक किनारा निळाशार तर दुस-या किना-याला हिरवी झाक दिसते. येथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. ही अप्रतिम व्हर्जिन किनारे पाहताना आपण चित्र असल्याचा भास होतो.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>अंदमान बेटांमधील एक लपलेले नंदनवन जेथे पर्यटकांचा एक नगण्य भाग आहे. त्यांना सुंदर म्हणणे हे कमी लेखणे आहे. या बेटांना भेट देणे म्हणजे 'जगाबाहेरचा' अनुभव आहे. बेटांच्या जोडीमध्ये अप्रतिम विस्तीर्ण व्हर्जिन समुद्रकिनारे आहेत, एका बाजूला उथळ पोहण्याचे क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम डाईव्ह आणि स्नॉर्कलिंग साइट्स आहेत. दोन्ही किनारे सोयीयुक्त असून स्वच्छ ठेवण्यात आले आहेत. दोन्ही बेटांच्या किना-यांवर पोहण्याचा आंनद लुटता आला.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>अंदमानमधल्या या जुळ्या बेटांवरून पाय निघत नाहीत पण या सुंदर बेटांवर राहण्याची परवानगी नसल्याने ’दिगलीपूर’ परतावे लागते. या बेटांवर जायाचे असल्यास अंदमान सहलीत तीन दिवस व बराच खर्च वाढतो. यासाठी पर्यटक या बेटांवर जात नाहीत. पण या जुळ्या बेटांना भेट न दिल्यास ’अंदमान सफर’ पूर्ण होणार नाही.</i></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-84983473293020489002021-10-17T23:44:00.001-07:002021-10-17T23:44:55.579-07:00 नयनरम्य परिसर....केदारनाथ<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzc4JWO50KkV2-A5AhCyJx1IiKutyAnp5T6HRamvmxKZyOJ7lmTxpgy33DTUT8RGzt9pwihe6rUhvbB8L5M1QcDhJQanVwQZtc70wW6LClyriGCWKYSDDmgA13QNioM2zebo3G7ovDcEY/s1176/18.10.2021.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1176" data-original-width="1075" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzc4JWO50KkV2-A5AhCyJx1IiKutyAnp5T6HRamvmxKZyOJ7lmTxpgy33DTUT8RGzt9pwihe6rUhvbB8L5M1QcDhJQanVwQZtc70wW6LClyriGCWKYSDDmgA13QNioM2zebo3G7ovDcEY/w585-h640/18.10.2021.jpg" width="585" /></a></div><div><br /></div><div style="text-align: justify;"><i><br /></i></div><div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>केदारनाथ...पवित्रता व सुंदरता </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>चारधाम यात्रेत आम्ही ’गंगोत्री’ ला ’गंगा’ देवीचे दर्शन घेऊन केदारनाथ या महत्वाच्या तीर्थक्षेत्राकडे निघालो. प्रवास कधी उंच पर्वतांच्या कड्याहून तर कधी पायथ्याच्या नदीच्या बाजुने सुरु असतो. सोनप्रयाग पर्यत ४०० किमीचा व नऊ तासाचा प्रवास होणार होता. चार धाम यात्रा ही अत्यंत सुलभ परंतु सर्वात कठीण प्रवासांपैकी एक आहे. हिमालयातील रस्त्यांवर शारीरिक आणि मानसिक त्रास अनुभवण्यासाठी तयारी असली पाहिजे.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>सोनप्रयाग हे केदारनाथ घामकडे जाणारे धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे. तेथे आम्ही रात्री मुक्कामासाठी पोहचलो.सकाळी लवकर उठून गौरीकुंड च्या दिशेने निघालो. गौरीकुंड हे केदारनाथ या पवित्र तीर्थक्षेत्राच्या १६ किलोमीटरच्या पायी प्रवासाचा सुरुवातीचे ठिकाण आहे.गौरीकुंडमध्ये देवी पार्वती देवीला समर्पित मंदिर आहे, गौरी देवी मंदिर. ही ती जागा आहे जिथे पार्वती देवीने भगवान शिव प्राप्त करण्यासाठी ध्यान केले होते.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>पत्नी बरोबर असल्याने ट्रेक न करता दोन घोड्यांवर दोघांनी बसून गौरीकुंडापासून सकाळी लवकरच प्रवास सुरु केला. मी पहिल्यांदाच घोड्यावर बसलो होतो. फार विचित्र व वाईट वाटत होते. पायी चालणारे यात्रेकरू व समोरुन येणारे घोडे यातून मार्गक्रमण करीत चढाई सुरु होती. एकाबाजूने खोल दरी व दुस-या बाजुला पर्वताचा कडा अशा अरुंद वाटेवरून प्रवास सुरु असतो. वाट चांगली बांधून घेतलेली आहे.दरीच्या बाजुला रेलींग आहे.घोड्यांची घाण उचलायला साफसपाई करणारे कर्मचारी असतात.कोसळणारे धबधबे व हिरवाई असे सुंदर निसर्ग पाहत पाहत प्रवास सुरु होता. काही अंतरानंतर पठारावर आलो. ग्लेशियरच्या बाजुने जाताना थंडावा जाणवत होता. चढ उतारातून वाटचाल सुरु होती. मंदिर कधी दिसते याची उत्सुकता वाढली होती. घोडे थांबले,तेथे आम्ही घोड्यावरून उतरलो. घोड्याचे आभार मानून मंदिराच्या दिशेने पायी निघालो. मंदिर दिसताच नतमस्तक झालो. केदारनाथांचे दर्शनाने समाधान मिळाले व प्रसन्न वाटले. मंदिराच्या बाजुचा निसर्ग म्हणजे स्वर्ग आहे. देव व निसर्ग या दोन्ही गोष्टीमुळे एकाच ठिकाणी असल्याने तेथून पाय निघत नाहीत. केदारनाथ येथील सुंदरता अवर्णनीय आहे. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>केदारनाथ मंदिर हे एक प्राचीन भव्य शिव मंदिर असून रुद्र हिमालय पर्वतरांगेत वसलेले आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. हिंदू धर्मात हिमालयाच्या पायथ्याशी असलेले केदारनाथ धाम हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.अतिशय निसर्गरम्यपणे ठिकाण आहे.त्याच्या सभोवताल उंच, बर्फाच्छादित पर्वत आहेत ते उन्हाळ्यात हिरव्या कुरणात व्यापतात. मंदिराच्या पाठीमागे उंच केदारडोम शिखर आहे. केदारनाथ मंदिर परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.त्यावेळी मंदिर बंद असते. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>भगवान केदारनाथ मंदिर उंच बर्फाळ पर्वतांच्या कुशीत वसलेले आहे.पहाटे या बर्फाळ पर्वतांवर सुर्याची पहिली किरण पडतात.त्यावेळी पर्वतांची शिखरं सोनेरी रंगानी उजळून निघतात. तेव्हा भगवान केदारनाथानी सोनेरी मुकुट परिधान केलेला दिसतो. दिवसभर पर्वतांवर सुर्यकिरण पडतात तेव्हा शिखरं चांदीसारखी चमकतात. भगवान केदारनाथ पहाटे सोनेरी व नंतर दिवसभर चांदीचा मुकुट परिधान करुन असतात. संपूर्ण केदारनाथ धामचे वातावरण भक्तिमय असते. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>हे मंदिर वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे. केदारनाथ मंदिराची कारागिरी तितकीच पाहण्यासारखी आहे. हे मंदिर सहा फूट उंच चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे. हे मंदिर असलार शैलीत बांधलेले आहे, ज्यामध्ये दगड स्लॅब किंवा सिमेंटशिवाय एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिराच्या बाहेर पाहरेक-याच्या रूपात नंदीची स्थापना केलेली आहे.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>२०१३ मध्ये झालेल्या महाभीषण प्रलयालामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि रस्त्याचे नुकसान झाले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात खुप बदल झाला आहे. मंदिरामागे मोठी शिळा येऊन थांबली आहे, असे म्हणतात की या ’भिमशिळे’ मुळे मंदिराचे नुकसान झाले नाही.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>या ठिकाणी वातावरण कधीही बदलत असते परंतु त्यातल्या त्यात एप्रिल, मे महिन्यापासून वातावरण खुप चांगले असते ते नोव्हेंबर पर्यंत. म्हणुनच यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधाम मंदिराची दरवाजे हिंदू पंचांगनुसार अक्षय तृतीया या दिवशी उघडतात आणि दिवाळी पासून बंद होतात.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><i>भारतातील सर्वात पवित्र व प्रसिद्ध मंदिरापैकी एक केदारनाथ मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही दरवर्षी लाखो श्रद्धाळू केदारनाथ चरणी लीन होण्यासाठी या मंदिराला भेट देतात. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ मंदिराला जीवनात एकदा तरी भेट द्यावी.</i></span></div></div><div style="text-align: justify;"><br /></div><br /><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-68595087322819569032021-09-15T23:16:00.001-07:002021-09-15T23:16:36.668-07:00स्वप्नवत वाटणारी सफर <p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdgs3asELvUpgsAdH9p6XU4H70m_J2ednEgIVf9AmbBkQzvF-RQtymbo9AOTCtBAXN9zCxcByr594miEKs1HIHDAfpIoPFwZfAlomihpY24I74RHEK7J-0DjSHiPlCDUwON_wsdABFK1w/s1067/241976317_10208548388264059_2139832223146105448_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="566" data-original-width="1067" height="340" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgdgs3asELvUpgsAdH9p6XU4H70m_J2ednEgIVf9AmbBkQzvF-RQtymbo9AOTCtBAXN9zCxcByr594miEKs1HIHDAfpIoPFwZfAlomihpY24I74RHEK7J-0DjSHiPlCDUwON_wsdABFK1w/w640-h340/241976317_10208548388264059_2139832223146105448_n.jpg" width="640" /></a></div><p> दि.१६ सप्टेंबर २०२१... महाराष्ट्र टाईम्स ..पुरवणी</p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>स्वप्न सफर...नुब्रा व्हॅली </i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>लेहमधली प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन दुस-या दिवशी नुब्रा व्हॅलीच्या दिशेने निघालो. रस्त्यात ’खारदुंगला पास’ पार करावा लागतो. लेहलडाखची सहल उत्सुकता, उत्साह व भीती या संमिश्र भावनांनी सुरु होते. वेडी-वाकडी वळणे घेत वर चढत जाणारा रस्ता.जसे जसे वर जात जातो तसा हवेतला ऑक्सिजन कमी झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत राहतो. खारदुंगला टॉपला पोचलो तेथे अधिक वेळ न दवडता पटकन दोन फोटो काढून आम्ही पलीकडल्या बाजूस उतरायला सुरुवात केली. नुब्रा आणि श्योक खोर्यांना लेहशी जोडणारा हा संपूर्ण रस्ता जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनकडे जाणारा असल्याने कायम कडेकोट बंदोबस्तात असतो. लष्कराचे अस्तित्त्व पावलोपावली जाणवते. तेवढीच मेहनत रस्ता कायम सुरू ठेवणासाठी घेतली जाते. वळणावळणाचे रस्ते असले तरी खड्डे नसलेली डांबरी सडक होती. डावीकडे उत्तुंग पर्वत आणि उजवीकडे अतिशय भयावह खोल, पाताळाचाही ठाव लागणार नाही अशा घळी.त्यांच्या मधून जाणारा अतिशय अरुंद रस्ता.गाडीत जीव मुठीत धरुन बसावे लागते.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या आपल्या जवानांना कोणती प्रेरणा देशाच्या सीमांचं आणि देशवासियांचं रक्षण करण्यासाठी प्रवृत्त करते कोण जाणे पण खार्दुंगला पासच्या खाली असलेल्या छावण्यांमध्ये सजग असणार्या जवानांना बघून, त्यांच्या त्या खडतर आयुष्याची कल्पना करुन आपल्याला थिजून जायला होतं आणि त्याचबरोबर आपण किती खुजे आहोत ह्याचीही जाणीव होते.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>श्योकनदीच्या काठाकाठाने पुढे सरकत होतो तसा श्योक आणि नुब्रा खोर्यांचा अद्भुत सौंदर्याचा अजोड ठेवा आमच्यासमोर उलगडत होता.नुब्रा नदी या व्हॅलीतून वाहत असल्यामुळे या व्हॅलीला नुब्रा व्हॅली म्हणतात. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता आणि त्याची सोनेरी आभा आसपासच्या पर्वातांवर उमटली होती. सर्व शिखर सोनेरी दिसत होती. पायथ्याशी रुप्याचं पाणी घेऊन वाहणारी श्योक नदी. नदीकाठावर चिमुकली गावं आणि काही ठिकाणी आर्मीची क्वार्टर्स. या खोर्यात उतरल्याबरोबर काहीतरी वेगळ्यात विश्वात आल्याचा भास होत होता. सगळाच सोन्याचा चमचमाट, नदीत रुप्याच लखलखाट. दूरवर धुंद झालेले पर्वत संध्याकाळ जवळ आल्याची नांदी.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>डिस्कीट येथे नुब्रा आणि श्योक नद्यांचा संगम होतो. दोन वेगवेगळ्या खोर्यांतून आलेल्या नद्या आपापले अस्तित्व विसरुन एकमेकांत लीन होतात. पुढचा पूर्ण रस्ता श्योक नदीच्या काठाने होता. श्योक नदीचे अवाढव्य पात्र बघून असे वाटत होते कि हिला खरोखर शोकांतिका लागली आहे. एवढे मोठे पात्र असून पण नदी पूर्ण कोरडीच आहे. तो नजारा रस्त्यातून पाहत पाहत पुढे हुंडरचा प्रवास सुरु ठेवला. </i></p><p style="text-align: justify;"><i> </i></p><p style="text-align: justify;"><i>हुंडर हे गाव (cold desert) थंड वाळवंट, तसेच अतिशय सुंदर (sand dunes) वाळूच्या देवता या साठी प्रसिद्ध. पर्वतांच्या कुशीत वसलेल टुमदार गाव. बाजूला शेती.झुळझुळ वाहणारी नदी. उंच उंचीच्या थंड वाळवंटांनी वेढलेले एक आश्चर्यकारक निसर्ग, वाळूचे ढिगारे व नयनरम्य पर्वत - थोडक्यात, ही नुब्रा व्हॅली आहे. नुब्रा व्हॅलीच्या अद्वितीय हुंडर प्रदेशाच्या सौंदर्याबद्दल बरेच काही लिहिले गेले असले तरी, ही एक जादुई भूमी आहे जी शब्दात पकडली जाऊ शकत नाही! विस्तीर्ण वाळूच्या पात्रात प्रवाहाने रांगोळय़ा रेखत जाणारी शायोक नदी, वाळवंटातील वाळूवाळूच्या टेकडय़ा, तिच्यामध्येच हिरवळ, रंगीबेरंगी बोडके डोंगर आणि माथ्यावर बर्फाचा मुकुट! सृष्टीतील सर्व वैविध्यं तिथं एकवटलेलं. हुंडरमध्ये वाळूचे ढिगारे आणि श्योक नदीचा विस्तृत विस्तार आहे. सुमारे दहा हजार फूट उंचीवर वसलेले, हंडर बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेले आहे. नेत्रदीपक परिसराला नयनरम्य पार्श्वभूमी प्रदान करते. नदीच्या किनारी पसरलेलं वाळवंट आणि त्यामागोमाग उत्तुंग पर्वतरांगा व त्यावरील बर्फाच्छादित शिखर अशा निसर्गातील परस्परविरोधी गोष्टी एकाच जागी दिसण्याचा चमत्कार केवळ नुब्रा व्हॅलीतील हुंडर या ठिकाणी अनुभवता येतो. नुब्रा व्हॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे पाठीवर दोन उंचवटे असणारे उंट इथे बघायला मिळतात. प्राचीन व्यापार मार्गाने प्रवास करणारे व्यापारी हे उंट माल वाहण्यासाठी वापरत असत. या उंटावर बसून वाळवंटात बसून सफर करता येते. वाळवंटातील ही सफर म्ह्णजे एक वेगळाच अनुभव आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य अवर्णनीय आहे. सतत बदलत राहणारे लँडस्केप हि लडाख ची विशेषता.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>नुब्रा व्हॅलीतील या रस्त्यावर डिस्कीट ही जगप्रसिद्ध मॉनेस्ट्री आहे. ही लडाख मधील सर्वात जुनी आणि मोठी मॉनेस्ट्री समजली जाते. चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणाहुन दुर दुर पर्यन्त मानवी वसाहतीची कुठलीही खूण दिसत नाही. मॉनेस्ट्री च्या बिल्डिंग वर १०६ फूट उंचीचा श्योक नदी कडे तोंड करून मुकुट घातलेला जाम्पा (मैत्रेय) बुद्धाचा बसलेला पुतळा आहे. मॉनेस्ट्री च्या अंगणातून श्योक नदीचा सुंदर देखावा दिसत होता.</i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>मैलोनमैल पसरलेलं वाळवंट, क्षितिजापर्यंत दिसणारा रखरखीत रुक्ष प्रदेश, कधी बोचरी थंडी, अचानक गडगडणारा पाऊस तर कधी थोड्याशा तडाख्याने तुम्हाला गोर्याचं काळं करणारं रणरणतं ऊन निसर्गाची वेगवेगळी म्हणजे अप्रतिमपासून अक्राळविक्राळ रौद्र रुपं बघून आपण स्तिमित होतोच पण निसर्गाच्या पुढे आपलं काहीही चालणार नाही हे प्रकर्षाने जाणवतं. नुब्राच्या वाळवंटात रात्रीच्या वेळी चमचमणार्या अगणित चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळणं हा खरोखरच स्वर्गीय अनुभव असतो. हेच ते लडाखी स्वप्न. लेहलडाख हा हिमालयातील प्रदेश पाहण्याचं स्वप्न साकार झाले. </i></p><p style="text-align: justify;"><i><br /></i></p><p style="text-align: justify;"><i>लेह-लडाखला फक्त एकदाच जाऊन मन तृप्त होत नाही. निसर्गाने निर्मलेल्या या अनोख्या विश्वाची प्रत्यक्ष भेट घेण हाच खरा आयुष्यभरासाठी अविस्मरणीय अनुभव असेल!</i></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-43464663277914694332021-08-26T23:58:00.002-07:002021-08-28T01:47:01.043-07:00ट्रेकर्ससाठी एक पर्वणी <p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXcytGQu4qZqxp5PxP2a9kjcoKTBu0Woy8dHs7ESE484lHOJATP0EPhXGxedlD-9e-my7Tek_L4L9t5rODkauzaQrgi2IZoEZbi6s8NOV_NK7U8shdpthFSHUrh5IVH8C9rHDZcXh16I4/s1224/27.08.2021.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1101" data-original-width="1224" height="576" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXcytGQu4qZqxp5PxP2a9kjcoKTBu0Woy8dHs7ESE484lHOJATP0EPhXGxedlD-9e-my7Tek_L4L9t5rODkauzaQrgi2IZoEZbi6s8NOV_NK7U8shdpthFSHUrh5IVH8C9rHDZcXh16I4/w640-h576/27.08.2021.png" width="640" /></a></div><div><br /></div><div><br /></div><div><br /></div><div> ‘कलावंतीण’ दुर्ग </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"> नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गडाच्या बाजुला दिमाखात उभा असलेला ‘कलावंतीण’ चा बुरुज. अतिशय सुंदर भौगोलिक परिसर आणि कलात्मक पायऱ्या ह्यामुळे “कलावंतीण दुर्ग” ट्रेकर्स मध्ये प्रिय आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराजीमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पुणे-मुंबई हमरस्त्यावरून दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची जाणीव करून देणारा बुरुज. कलावंतीणसुळका हे प्रबळगडा शेजारील एक सौंदर्यस्थळ आहे. पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत ’प्रबळगड’ व ’कलावंतीण’ बुरुज वसलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि ’शेडुंग’ फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे.छोट्याशा प्रवासानंतर लोणीवली वाडीला जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">माचीच्या पायथ्याशी ’गणपती’ व ’हनुमान’ यांचे उघडे मंदिर लागते. दर्शन घेऊन पुढे आलो कि एक पठार (प्रबळमाची) लागते.’शेडुंग’ मार्गे आल्यानंतर माची प्रबळ गावामध्ये प्रबळ गडाच्या पायथ्याशी हॉटेल आहेत. तेथे जेवणाची सोय होऊ शकते.गिरी प्रेमींना माची प्रबळ गावाच्या बाजूस असलेल्या डोंगराच्या पठारावरच तंबू ठोकून रहावे लागते.’कलावंतीण’ बुरुज हा खालून पहिले असता छोटासा सुळका वाटतो पण जस जसे आपण त्याच्या जवळ जातो तेव्हा आपल्याला त्याच्या भयानकेतेची महती कळते. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">पायवाटेने प्रबळवाडीची वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट ’प्रबळगडा’ साठी तर डावीकडील वाट ’कलावंतीण’ साठी जाते. डावीकडील वाट पकडावी.घनदाट जंगलातून वाट काढत आपण प्रबळ व कलावंतीण यांच्यामधील घळीमध्ये जाऊन पोहोचतो.डोंगरात खोदलेल्या सरळ असलेल्या पायऱ्या हे ’कलावंतीण’ चे मुख्य वैशिष्ट्य व आर्काषण आहे. इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात. या पायऱ्या इतक्या कौशल्याने खोदल्या आहेत कि चढणाऱ्या आणि उतरणा-याला अजिबात दृष्टीभय वाटत नाही. त्याबाबतीत त्या अज्ञात शिल्पकाराला शतश: प्रणाम !!</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">प्रबळगडाकडे पाठ करून आपण डोंगरकपाऱ्यांच्या आधाराने काही उंचीवर खोदलेल्या पायऱ्या गाठतो. या पायऱ्या दगडात व्यवस्थित कोरल्या आहेत. एका बाजूला खोल दरी असल्यामुळे इथून जाताना जरा सावकाश चढाई करावी लागते.डोंगरात खोदलेल्या एक फुट ते दीड फुट उंचीच्या पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. ही चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे वाटते. माथ्यावर पोहोचल्यावर पाहतो तर काय अजून एक सरळसोट खडक आमच्या व कलावंतीण च्या सर्वोच्च टोकावर जाण्याच्या मध्ये उभा असतो.शेवटी सुळक्याचा माथा गाठण्यास परिश्रम करावे लागतात. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कठीण वर्गात गणल्या जाणा-या कलावंतीण बुरुजावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात राहतो.पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची प्रचीती आल्याविना राहत नाही. माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसते, तर ईशाळगड प्रबळच्या मागे लपलेला( जो प्रबळ गडाहून दिसतो), पुर्वेला चंदेरी, विकटगड तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे दर्शन घडते. एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित पाहून होतो.</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">कलावंतीण बुरुज हा “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण येथे नवख्याने ट्रेकींगसाठी शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक सोबत असावेत. पावसाळ्यात पाय-यांवर चिखल व शेवाल असल्याने हा ट्रेक जास्त धोकादायक आहे,याचे ट्रेकरनी नोंद घ्यावी”कलावंतीण दुर्ग’चा सुळका चढण्यास अवघड असल्यामुळे आणि गिर्यारोहणाचा थरार अनुभवता येत असल्यामुळे दुर्गप्रेमी याठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात.’कलावंतीण दुर्ग’चे गिर्यारोहण एक पर्वणी आहे</div><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-73591135176136375872021-07-19T09:57:00.002-07:002021-07-19T09:57:51.984-07:00सायकलवरून ....’अष्टविनायक यात्रा’ <p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyP0gDKooaoPPXQrfdf1aIUMUJWwZVhA6PplOdMrBat_RrW4SYv6ffBnnyVsz7caWtnhCAlXvJtsf408U0MBZkPrBa-Pfbo6HSg6T5nEXYbd04ACL6tIfSX_GhuJDr5SLjdZdmTOOlQOo/s969/Screenshot_2021-07-19-09-24-30-556_com.google.android.apps.docs.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="782" data-original-width="969" height="516" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyP0gDKooaoPPXQrfdf1aIUMUJWwZVhA6PplOdMrBat_RrW4SYv6ffBnnyVsz7caWtnhCAlXvJtsf408U0MBZkPrBa-Pfbo6HSg6T5nEXYbd04ACL6tIfSX_GhuJDr5SLjdZdmTOOlQOo/w640-h516/Screenshot_2021-07-19-09-24-30-556_com.google.android.apps.docs.jpg" width="640" /></a></div><br /><p></p><p><span style="color: #e06666;">दि.१९.०७.२०२१ रोजी हा लेख ’महाराष्ट्र टाईम्स’ या वृतपत्रात प्रसिध्द झाला आहे. </span></p><p><br /></p><p><br /></p><p><br /></p><p style="text-align: justify;">’अष्टविनायक यात्रा’..... सायकलने </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">दोन चाकावर संपुर्ण जग फिरण्याचे स्वप्न सुरुवातीपासुन होते. काही तांत्रीक अडचणी आल्यामुळे मग कमीत कमी आपल्या महाराष्ट्र राज्य सायकलवर जवळुन पाहण्याचे ठरविले. प्रथम घरातुन या सहसाला विरोध होतो. मित्राबरोबर प्रथम मुबंई ते बोर्डी एका दिवसात प्रवास केला. सायकल प्रवास करुन सुरक्षित घरी परतल्यावर आमच्यापेक्षा घरच्याना आनंद व विश्वास पटला. मग नव्या सफारींना जोरात सुरुवात झाली. भिरा-पाली ते मुबंई, मी व मित्र अरविंद जागडे याच्यासोबत दोन दिवसात पुर्ण केली. काही दिवसात आलिबाग-मुरुड(जंजिरा) हि सफर तीन दिवसात पुर्ण केली. मग मित्रांसह शिर्डी - औरंगाबाद सायकल सफार दहा दिवसात पूर्ण केली होती.असा सायकल प्रवास सुरु झाला होता.</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">आता उत्साह वाढला होता.नव्या दिशा खूणवत होत्या. जानेवारी १९८६ या सालात श्री.अष्टविनायकांच्या दर्शानाला सायकलवर जायचे ठरले होते. मी, अरविंद जागडे (प्रमुख), सुरेंद्र कोचरेकर व सुरेश सतांनम अशी चार जणांची टिम जमली. फक्त अकरा दिवसात सफर पूर्ण करण्याचे पक्के केले. जोरात सराव सुरु केला. खर्च जास्त येणार असल्याने प्रायोजकाच्या शोधात धावपळ सुरु केली.काही विशेष हाती आले नाही. आपणच सर्व खर्च उचलायचे ठरविले. सफारीच्या मार्गाची आखणी व वस्तु गोळा करीत तयारीला लागलो.माहीती व ओळखी जमवल्या. सफरीचा दिवस जवळ येउ लागल्याने धावपळीला वेग आला.सायकलीचे साहीत्य, औषध, कपडे,पैसे ई.वस्तु पाठीवर टाकुन व काही वस्तु सायकलवर अडकवून घरच्यांचा आशिवार्द व मित्रांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">रोजचा १०० ते १२५ किलोमीटर प्रवास करायचा ठरला.आमच्याकडे आतासारख्या अद्ययावत गिअरच्या सायकली नव्ह्त्या.आतासारखे त्यावेळी गुळगुळीत रस्ते नव्हते. सायकल प्रवासात चांगलाच कस लागायचा. आम्हाला जास्त सायकल प्रवास करुन जमणार नव्ह्ते. अकरा दिवस उत्साह टिकवायचा होता. आम्ही रात्रीचा प्रवास मात्र टाळायचो. आता एवढी रस्त्यांवर वाहतुक नसल्याने आम्हाला त्रास कमी झाला होता. मोबाईल नसल्याने नजरेच्या टप्यात राहून सायकल हाकावी लागत होती.रोलचा कॅमेरा घेऊन गेलो होतो.आमचा सगळा संसार सायकलवर असायचा. प्रवासात पोलिसस्टेशन, देवस्थानाच्या धर्मशाळा, मंदीर, शाळेत कोठेही राहायचो.एकदा तर पोलिस स्टेशनमध्ये चोरांच्या बॅ-याक मध्ये रात्र काढली. सुरक्षित ठिकाणी राहायचो. थंडी असल्याने सकाळी प्रवासाला सुरुवात थोडी उशिरा होत असे पण दिवसभर प्रवास सुरु असायचा.कालवे व नद्यांवर आंधोळ करायचो.खाणे बाहेर असायचे.फळ जास्त खात असू.चौघंच असल्याने प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पुर्ण व्हायचा.विश्रांतीला वेळ मिळायचा.देवळातून सकाळची आरती करून निघायचो तर कधी सांज आरतीला मंदीरात असायचो.मंदीरात आतासारखी त्यावेळी गर्दी नसायची.गणपतीबाप्पांच्या सानिध्यात आम्हाला राहता आले.पुजा-यांना आमच्या साहसाची माहीती कळल्यावर आम्हाला आशिवार्द व प्रसाद मिळायचा.आमचा हा सायकल प्रवास पाहून आमचे कौतुक व्हायचे.काहीजण भेटी देत होते.लहानमुलं मागे पळत यायची.आम्हाला पाहिल्यावर बाजुने वेगाने जणा-या गाड्यांचे वेग कमी व्हायचे.त्यावेळी असली साहसं नवीन वाटायची. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">मोरगावचे मयुरेश्वर,थेऊरचे चिंतामणी,सिद्धटेकचे सिद्धिविनायक,रांजणगावचे महागणपती,ओझरचा विघ्नहर,लेण्याद्रीचा गिरीजात्मज, महडचा वरदविनायक व पालीचा बल्लाळेश्वर यांचे आमच्या सफारीला आशिवार्द लाभल्याने आमची सायकल सफर व्यवस्थित पार पडणार याची खात्री होती. पाली, महड, पुणे, जेजुरी, थेउर, मोरगाव, सिध्दटेक, ओझर, लेण्याद्री, राजंनगाव येथुन खंडाळामार्गे पुन्हा मुंबई असा नऊ दिवसातच सायकल प्रवास पूर्ण करुन घरी सुखरुप पोहचलो होतो. आम्हाला शॉर्ट कट मिळाल्याने आमची यात्रा आम्हाला तीन दिवस लवकर पूर्ण करता आली. पुर्वतयारी चांगली केल्यामुळे प्रवास सुरळीत व कमी त्रासाचा झाला.रोजच्या प्रवासाची माहीती रोज घरी कळवायच्या अटीवरच सफारीला जाण्याची परवानगी मिळाल्यामुळे आम्ही घरच्याबरोवर रोज संपर्कात होतो.त्यावेळी पब्लिक फोनने घरची मंडळीशी संपर्क असल्याने ती मंडळी निर्धास्त होती. यात्रा पूर्ण करुउन आल्यावर मित्रांनी जंगी स्वागत केले. एका साप्ताहिकामध्ये आमच्या चौघांची मुलाखत प्रसिध्द झाली होती. ही आमची सफर एकदम स्मरणीय ठरली. </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">अष्टविनायकांनी आमच्या सारख्या आगळ्यावेगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण केली.</p><div style="text-align: justify;"><br /></div><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;"><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-47066812047080859182021-06-14T01:42:00.005-07:002021-06-14T01:42:52.612-07:00नेपाळ <p> </p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOfDNRelBy264TiPRBmoPQKgdlRfly7iIJ6H9-OQmXVBM2iqiQtA5HCae8-UsHMqldbIb7mMMUFlhd8MJsRX60a_atftsMdNJt3gm1fnqTeohdMR7moFn9Y6KuRweV2-SP-eUenB-ORks/s1064/IMG_20210614_133655.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="726" data-original-width="1064" height="437" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhOfDNRelBy264TiPRBmoPQKgdlRfly7iIJ6H9-OQmXVBM2iqiQtA5HCae8-UsHMqldbIb7mMMUFlhd8MJsRX60a_atftsMdNJt3gm1fnqTeohdMR7moFn9Y6KuRweV2-SP-eUenB-ORks/w640-h437/IMG_20210614_133655.jpg" width="640" /></a></div><br /><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">उंचशिखरांचा देश...नेपाळ </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">आपल्या देशाच्या शेजारील एकातरी राष्ट्रात पर्यटनाला जाण्याचा विचार खूप दिवसापासून मनात घोळत होता.’साळुंके टूर’ या कंपनीची जाहीरात वाचून जाण्याचे नक्की केले. कमी पैशांमध्ये ऍडव्हेंचर, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेची परदेशी टूर करायची असेल तर नेपाळ सारखे दुसरे आकर्षक ठिकाण नाही.नेपाळला ‘भटकंतीचा स्वर्ग’ देखील म्हटले जाते.पर्यटन हा नेपाळचा प्रमुख व्यवसाय असल्याने व या देशाचा इतिहास बघितला तर या देशावर दुसऱ्या कोणत्याही देशाने राज्य केले नाही आणि ते कुणाचे गुलामही बनले नाहीत त्यामुळे येथे स्वतंत्रदिवस साजरा केला जात नाही. नेपाळ हा देश जगातील तीन हिंदू राष्ट्रांपैकी एक आहे.हे विषेश असल्याने नेपाळला भेट देण्याची माझी खूप इच्छा झाली होती. भूकंपामुळे या देशाचे फार मोठे नुकसान झालेले आहे. सहलीत आम्ही नेपाळ मधील चितवन ,पोखरा, काठमांडू व भारतातील गोरखपूर या शहरांना भेट देणार होतो. नेपाळ मध्ये तसे पासपोर्ट ची गरज लागत नाही तुमच्या कडे कोणतेही एखादे भारतीय ओळख पत्र असेल तर चालते जसे आधार कार्ड. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">भौगोलिक संपन्नतेने नटलेले, अनेक देव देवातांची मंदिरे असलेला हा हिंदुराष्ट्र लहान असला तरी धार्मिक वातावरणाने तो एकमेकांशी भावनिक नात्याने जोडलेले आहे.नेपाळचा उत्तर भाग हिमालयाने घेरलेला आहे. जगातील दहा सर्वात उंच शिखरापैकी आठ शिखरं नेपाळ मध्ये आहेत. जगातील सर्वात उंचशिखर एव्हरेस्टही नेपाळमध्ये आहे.मी गिर्यारोहक असल्याने जगप्रसिध्द हिमालयातील उंचशिखर पाहण्यास खास आलो होतो.</span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">गोरखपूर येथून ’सुनौली’ पर्यत प्रवास करून नेपाळ मध्ये प्रवेश केला. पहिले ठिकाण ’चितवन’ येथील ’नॅशनल पार्क’ जंगल सफारीची मजा घेता आली. पहाटे थंडीत खुडखुडत उघड्या जीपमधून जंगल सफारी गेलो.हरीण, डुक्कर व पक्षी पाहायला मिळाले. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले हे जंगल इतिहासकाळात नेपाळच्या राजघराण्याचे शिकारीचे जंगल होते. या अरण्याचे प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे दुर्मिळ होऊ लागलेल्या घरियाल मगरी, धोक्यात आलेला एकशिंगी गेंडा आणि संरक्षणाची गरज असलेला पट्टेरी वाघ, हे तीन महत्वाचे प्राणी इथे आहेत. <span style="white-space: pre;"> </span></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">पोखरा हे काठमांडू शहरांपासून २०३ किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील फेवा सरोवर जगभरातील पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. सरोवरात नौकाविहारास पर्यटकांची गर्दी असते. फेवा सरोवराच्या शांत निर्मळ पाण्यात दिसणारे माउंट फिशटेल आणि इतर हिमशिखरांचे प्रतिबिंब पाहता येते. हिमशिखरांच्या गराड्यात, हिरवाईचा लेवून वसलेलं पोखरा हे नेपाळमधील आकाराने दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अन्नपूर्णा रांगेतल्या हिमशिखरांचा बॅकड्रॉप लाभलेले पोखरा आज पर्यटकांना शुध्द हवा, आल्हाददायक वातावरण आणि डोळे सुखवणारा निसर्ग ह्याने खूश करते. पोखराला भेट दिल्यावर पाहायलाच पाहिजे असं ठिकाण म्हणजे ‘डेवीस फॉल’ हा धबधबा. या धबधब्याच्या जवळच गुप्तेश्वर महादेव आहे. नावाप्रमाणे हा महादेव-शंकर अनेक वर्ष जमिनीत गुप्त होता, आता त्याच्या गुहेतील मंदिराचे दर्शन घेता येते. गिर्यारोहणाचा दस्तऐवज जपणारे आणि माउंटेनियर्सचं विश्व उलगडून दाखवणारे इंटरनॅशनल माउंटन म्युझियम आहे.</span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">काठमांडू ही नेपाळ देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. भारतातून नेपाळला येणार्या प्रत्येक पर्यटकाला दर्शन घ्यायचं असतं ते काठमांडूच्या पशुपतीनाथाचं. नेपाळी पगोडा शैलीत बांधलेल्या या मंदिराला असलेली चार प्रवेशद्वारे चांदीने मढवलेली आहेत. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे आणि गाभार्यातील शिवलिंग सुमारे सहा फूट उंचीचं आहे.आम्ही काठमांडू येथे महाशिवरात्री या दिवशी असल्याने पशुपतीनाथाच्या मंदीर परिसरारात खुप गर्दी होती.मोठी जत्रा भरली होती. काठमांडूपासून १० किमी अंतरावर शिवपुरी टेकडीजवळ बुढा नीलकंठ मंदिर आहे. मंदिरात शिवाची चतुर्भुजी मूर्ती पाण्यामध्ये निद्रावस्थेत अतिशय सुंदर आहे.काठमांडूच्या जवळच असलेले भक्तपूर हे शहर १५ व्या शतकात मल्ला राजघराण्याची राजधानी होते.या राजवैभवाच्या खूणा इथल्या दरबार चौकातील वास्तुंच्या रुपाने आजही पाहायला मिळतात. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">पोखरा ते काठमांडु या शहरांच्या मध्ये उंच डोंगरावर वसलेल्या मनोकामना देवीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. वर पोहचण्यास केबल कारने जावे लागते.खाली वाहणा-या नदीचा नजारा पाहण्यासारखा आहे.</span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">लुंबिनी येथील साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गौतम बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट दिली. एक सुखद आणि मनाला शांती देणारे स्थळ पाहून धन्य झालो. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">भारतात प्रवेश केल्यावर गोरखपूर येथील गोरक्षनाथांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु केला. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #e69138;">आमच्या सफरीच्या वेळी नेपाळ मधील सगळ्या शहरात ढगाळ वातावरण असल्याने हिमालयातील उंचशिखर पाहता आली नाही. ती शिखरं विमानातून पाहून आमची नाराजी आम्ही दूर केली. पण ती शिखर जमीनीवरून पहायची असल्याने पुन्हा नेपाळ सफर करणार आहे.</span></i></p><div><br /></div>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-84286199769819758502021-05-18T07:52:00.001-07:002021-05-18T07:52:08.006-07:00बदामी<p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6Vn94Q1-YCpy0LslYU9qRD1Y409X1Nnl4pq57_XhIoQB9t8GSjUdZZ54vuVf7StXkbyAZMDge_uj-BvKIdlUui8RsHC9yZd04fRCpExBUI5ne2VIpNTjp4TrnLxjdli33bBXJ8Nubk-M/s760/17.05.2021_badami.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="624" data-original-width="760" height="525" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj6Vn94Q1-YCpy0LslYU9qRD1Y409X1Nnl4pq57_XhIoQB9t8GSjUdZZ54vuVf7StXkbyAZMDge_uj-BvKIdlUui8RsHC9yZd04fRCpExBUI5ne2VIpNTjp4TrnLxjdli33bBXJ8Nubk-M/w640-h525/17.05.2021_badami.png" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p><br /></p><p><i><span style="color: #4c1130;">बदामी, मंदीरांचे शहर </span></i></p><p><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">’हंपी’ पाहून झाल्यावर ’बदामी’ ला भेट दिलीच पाहिजे. ’हंपी’हून ’बदामी’ला जाताना रस्त्यात ’ऐहोले’ व ’पट्टडकल’ ही सुंदर ठिकाण लागतात. ही दोन्ही ठिकाणं पाहूनच बदामी शहरात पोहचावे. बदामी, पट्टदकल व ऐहोळे या तीन ठिकाणी चालुक्यांनी बांधलेली मंदिरे व गुंफा आजही पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरल्या आहेत. प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे.बदामीत जैन, बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळतो. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातला बदामी हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा एक भाग आहे.हे भारतातील पारंपारिक मंदिर वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.’बदामी’ आपल्या समृद्ध इतिहास आणि प्राचीन वास्तुकलासाठी प्रसिध्द आहे. बदामी सुरुवातीच्या चालुक्य राज्याची प्राचीन राजधानी होती. चालुक्यांनी स्थापत्यकलेच्या एका अद्वितीय शैलीचा पाया रचला, जो उत्तर भारतीय नगारा शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैलीतील स्थापत्यशैलीचे उत्तम मिश्रण आहे. भारत सरकारने बदामीला भारतातील एक हेरिटेज शहर म्हणून घोषित केले आहे.</span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदीरं आहेत.एकेक मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. बदामीमध्ये शैव,वैष्णव आणि बौध्द धर्माच्या परंपराचे दर्शन घडवणा-या गुंफा आहेत.नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती,अर्धनारी नटेश्वराचं शिल्प,हरीहर,महिषासूरमर्दीनी,विष्णूचे दशावतार,पद्नपाणी बुध्दाचे शिल्प. डोळ्यांचे पारणे फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत.लाल वालुकाश्मामध्ये या सा-या गुंफा खोदून काढलेल्या आहेत. बदामी येथील गुहेतील शिल्पे आपल्याला अनोख्या विश्वात घेऊन जातात </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">लाल लाल दगडांचे डोंगर फोडून एकाच कातळात कोरलेल्या ह्या लेण्या बघायला लांबून पर्यटक येतात. मुख मंडप, महामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेली मंदिरे इथे लेण्यांच्या आतमध्ये कोरलेली दिसून येतात.पहिली लेणी शिव मंदिर आहे. येथील शिवतांडव हे कोरीव शिल्प शिवाचे नटराज रूप दर्शवते. त्या बाजूला गणेश आणि नंदीचेही दर्शन होते.त्याच मंदिरात महिषासुरमर्दिनीचे शिल्प आणि मोरावर स्वार असलेले कार्तिकेय भगवंताचे शिल्प देखील आढळून येते. यक्ष आणि अप्सरांची कोरीव शिल्प लक्ष वेधून घेतात.दुसरी आणि तिसरी लेणी विष्णू मंदिर आहे. येथे विष्णूच्या अवतारातील वामन, वराह इत्यादी कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. विष्णुपुरणातील प्रसंग देखील कोरलेले दिसून येतात.तर चौथी लेणी जैन मंदिर आहे. जिथे पार्श्वनाथ, महावीर आणि बाहुबलीची शिल्पे आढळून येतात. बदामी लेण्यांजवळ असलेले अगस्त्य तीर्थ ह्या तळ्याकाठी बांधलेले भूतनाथ मंदिर देखील आवर्जून पाहण्यासारखे आहे. तलावाच्या बाजुला संग्रहालय असून तेथून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.बदामी किल्ला बदामी लेण्यांच्या अगदी अगदी समोर आहे. किल्ला पाहण्यासारखा असून तेथून बदामी शहर पाहता येते. गिर्यारोहणासाठी चांगली जागा आहे. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">बनशंकरी देवी मंदिर, हे मंदिर बदामीपासून जवळ चोलचगुड येथे आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण या ग्रंथातील कथेप्रमाणे स्थानिक लोकांना त्रास देणाऱ्या असुराला बनशंकरीच्या रूपात पार्वतीने ठार केले व शांतता प्रस्थापित केली.महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. येथे मोठा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. अतिशय जागृत देवस्थान असलेल्या बनशंकरी मातेचे पवित्र दर्शन आपल्याला नक्कीच सुखावते. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">बदामीपासून ३२ किमी अंतरावर असलेले ’ऐहोळे’ येथे प्रामुख्याने लाडखान मंदिर, हुचप्पायगुडी मंदिर, दुर्गा मंदिर, मेगुति जैन मंदिर, रावणपडी गुंफा मंदिर, गौडा मंदिर, सूर्यनारायण मंदिर व संग्रहालय आणि कलादालन बघण्यासारखे आहे. ऐहोळे ही चालुक्यांची पहिली राजधानी होती. किल्ल्याच्या तटबंदीसारखे असलेले दुर्गमंदिर (दुर्गा मंदिर) हे ऐहोळे येथील एक मुख्य आकर्षण आहे. मंदिरसमूहात वेगवेगळ्या देवदेवतांची सुंदर मंदीर आहेत.ऐहोळे नावाच्या गावात, तिकडची मंदिरं, संग्रहालय पाहून आपण काहीतरी खूप छान पाहत आहोत याचा अनुभव प्रत्येक क्षणाला येत असतो.</span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">बदामीपासून २२ किमी अंतरावर असलेले ’पट्टदकल’ हे एक मोठा ऐतिहासिक वारसा असलेले पर्यटनस्थळ आहे. कलेच्या इतिहासकारांची ’पट्टदकल’ ही स्वप्ननगरी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या सोपस्कारानुसार तिकिटे खरेदी करून आम्ही त्या संकुलात प्रवेश केला. संकुलात प्रवेश केल्या केल्या दुतर्फा तीन-चारशे मीटर लांबीच्या हिरव्यागार गालिच्याने आच्छादलेला परिसर नजरेत भरतो. त्याच विस्तीर्ण प्रांगणावर सातव्या ते नवव्या शतकाच्या दरम्यान उभारल्या गेलेली दहा मंदिर पहावयास मिळतात. भारतातील विविध शैलीतील मंदिरांचा समूह येथे पाहण्यास मिळतो. यातील चार मंदिरे दाक्षिणात्य पद्धतीची, तर चार मंदिरे उत्तर भारतीय नागरशैलीतील आहेत. पापनाथ मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गळगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वीरुपाक्षझा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ही मंदिरे येथे आहेत. दगडातील ही सुंदर मंदिरे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाची प्रचिती येते. </span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;"><br /></span></i></p><p style="text-align: justify;"><i><span style="color: #4c1130;">पट्टडकल, ऐहोले आणि बदामी येतील सगळी हिंदू मंदिरे द्राविडी स्थापत्य पद्धतीने बांधण्यात आली आहेत. काळाच्या ओघात आणि परकीयांच्या आक्रमणात मंदिरांची नासधूस झालेली असली तरी सुंदर कलाकुसर, कोरीव शिल्प तिथे अजूनही बघायला मिळतात.</span></i></p><p style="text-align: justify;"><span style="color: #4c1130;"><br /></span></p><p style="text-align: justify;"><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-66805887520646429902021-04-18T23:36:00.009-07:002021-04-20T00:28:49.052-07:00हरीहर गडाची सफर <p></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdqntuknblfUMt3tTfoQFPaDxJdkgWnJuzhDeI4HKcKJRdOiA9EJn16aA4_XP0pIYHRbGV_2uiVXfnFVy64kQbWOS5qvOp2yIvDAcvjxGuKvBtcRSyFZq0ZVp88HsIP5PORkHycvvyhzM/s963/05.03.2021_Likeshare.png" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="722" data-original-width="963" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhdqntuknblfUMt3tTfoQFPaDxJdkgWnJuzhDeI4HKcKJRdOiA9EJn16aA4_XP0pIYHRbGV_2uiVXfnFVy64kQbWOS5qvOp2yIvDAcvjxGuKvBtcRSyFZq0ZVp88HsIP5PORkHycvvyhzM/w640-h480/05.03.2021_Likeshare.png" width="640" /></a></div><br /> <p></p><div dir="ltr" trbidi="on"><span style="color: #660000;">पोलादी गड - हरिहर गड</span></div><div dir="ltr" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span></div><div dir="ltr" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"> गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. हरिहरगड ऊर्फ हर्षगड नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रांगेतील हा एक पोलादी गड. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो. गडांच्या यादीतील थोडे वेगळे नाव आणि तसेच आडवाटेवरचे स्थान म्हणजे हरिहर! हरिहरगड ओळखला जातो तो वैशिष्ट्य पायऱ्यांमुळे! त्या गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मनावर छाप उमटवतात.नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड आहे.हरिहरगडला ‘हर्शगड’ या नावानेदेखील ओळखला जातो.नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे या रांगेचे दोन प्रमुख भाग पडतात एका भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात. तर दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर- भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.</span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">मुंबईहून त्र्यंबकेश्वरमार्गे ’निरगुडपाडा’ हे हरिहरच्या पायथ्याचे असलेले गाव गाठले. गावात पोटपुजा करुन चढाईला सुरुवात केली.सुरुवातील चढण असल्याने दमछाक होते.आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देतो.काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. प्रत्येक पायरी दोन खोबण्या आहेत.चढताना व उतरताना त्याचा उपयोग होतो.पाय-या काळजीपूर्वक चढव्या लागतात. पाय-या चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.</span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">मराठेशाही बुडवण्याच्या १८१८ सालच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज या इंग्रज अधिकाऱ्याने हरिहरगड जिंकून घेतला. मात्र गडाच्या पायऱ्या बघून तो आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात”. त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरिदुर्गांच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्यानुसार त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केले. त्यात अलंग-मदन-कुलंगगड, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पायऱ्यांनी त्यांच्या राकट सौंदर्याची मोहिनी कॅप्टन ब्रिग्जवर घातली. त्यामुळे त्याने हरिहरगड जिंकून घेतला, पण त्या सुंदर पायऱ्यांच्या मार्गाला धक्काही लावला नाही. यावरूनही त्या पायऱ्यांची आकर्षकता किती विलोभनीय असेल याचा अंदाज बांधता येतो.</span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर लावलेली एक छोटी मूर्ती दिसते. या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत पाय-या चढाव्या लागतात. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. </span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">गडाच्या पठारावर सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव आहे. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसतो.पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणा-या टेकडीवर जाण्यास कातळटप्पा चढून पार करावा लागतो.या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात.विश्रांती घेऊन पोटपुजा केली.समोरचा नजराणा पाहून खाली उतरुच नये असे वाटत राहते. </span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">पुढे घुमटाकार माथा असलेल्या दगडी कोठी जवळ गेलो. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आमची गडफेरी पूर्ण झाली.निसर्गाच्या त्या सौंदर्य रूपाचा पुरेपूर आनंद लुटला अन परतीच्या मार्गाला लागलो.गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.हा गड चढण्यापेक्षा उतरणे कठिण आहे तेव्हा सुरक्षित अंतर ठेवून गडाकडे चेहरा ठेवून व खोबण्यांचा आधार घेत सावकाश उतरावे लागते.गडप्रेमी एकमेकांच्या साथीने सुरक्षित खाली उतरल्याने मोहिम फत्ते झाली.ट्रेकरसाठी हा ट्रेक अविस्मरणीय अनुभव असतो.</span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></div><div dir="ltr" trbidi="on"><i><span style="color: #660000;">चढाईसाठी अतिशय अवघड असलेला हा किल्ला सर करताना तरुणाई सुरक्षेची खबरदारी घेत नसल्याने तेथे अपघात होण्याचा धोका आहे.पावसाळ्यात हा गड शेवाळामुळे जास्त धोकादायक समजला जातो.</span></i></div><p><br /></p><p><br /></p><p><br /></p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-38070301967596026872021-04-18T23:36:00.008-07:002021-04-20T00:27:40.593-07:00वैभवसंपन्न हम्पी<p> </p><p><br /></p><p><br /></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAbhSzxz2_N-T7vEifAZx-RYKrrLEnMSlo7UlWsOcraHnRASveFC1gxna0wQU11M_WddCOXdpxC50WfphOteu_xCbZ47pi7jbOIEHirNYCy3KTpmpcebyEGfNy3i7IVpYUID7WNS3pRl4/s1029/175659157_10208161135902992_8595827256505253463_n.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="691" data-original-width="1029" height="430" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhAbhSzxz2_N-T7vEifAZx-RYKrrLEnMSlo7UlWsOcraHnRASveFC1gxna0wQU11M_WddCOXdpxC50WfphOteu_xCbZ47pi7jbOIEHirNYCy3KTpmpcebyEGfNy3i7IVpYUID7WNS3pRl4/w640-h430/175659157_10208161135902992_8595827256505253463_n.jpg" width="640" /></a></div><br /><p><br /></p><p><br /></p><p>वैभवसंपन्न हंपी</p><p><br /></p><p>पौराणिक खुणा जपणारं, देशोविदेशीच्या पर्यटकांना भुरळ घालणारं हंपी शहर. हंपी इतकं सुंदर आहे की तिथल राहाणीमान,तिथलं वातावरण ,तिथली संस्कृती ,तिथला सुर्योदय,तिथला सुर्यास्त व तिथल्या सावल्यांचा खेळ हा वेगळाच व हवाहवासा वाटणारा आहे. देशातल्या ह्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य खजिना बघून तुमचे डोळे दिपले पाहिजेत. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर, एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.येथे स्थापत्य शास्त्राचा अप्रतिम नमुना पाहता येतो. ऐतिहासिक महत्व तसेच पौराणिक कथांची परंपराही या शहाराला लाभलेली आहे. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. </p><p><br /></p><p>हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. कर्नाटकात १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेले हंपी जागतिक वारसा यादीत मानाचे स्थान पटकावून आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. ४० ते ५० किमी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते.हंपीतील दगड व शिलांमध्ये सौंदर्य तिथे गेल्यावर अनुभवता येते. वर्षानुवर्ष या वस्तू जशाच्या तशा अवस्थेत आहेत,ही निर्सगाची अभ्दूत किमया हंपीत अनुभवायाला मिळते.वर्तमान व भूतकाल या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन झंपी आजही उभं आहे,हेच हंपीचं वैशिष्ट्य. दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करणारे. </p><p><br /></p><p>हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच.</p><p>विठ्ठल मंदिर हे हंपीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत.विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे.</p><p>कमलापुरा म्युझियममध्ये हा सर्व इतिहास उलगडत जातो. पहिल्या दालनात हम्पी शहराची अप्रतीम प्रतिकृती केलेली असून पुढील दालनात उत्खननात मिळालेली अनेक दगडी शिल्पे, भांडी, हत्यारे, दागिने, चलनातील सोन्याची नाणी संपूर्ण माहितीसहित मांडलेली पाहून संस्कृती पाहता येते.</p><p>कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. </p><p>हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे.</p><p>नरसिंह, हा विष्णूचाच अवतार असल्याने वैष्णवांमध्ये त्याचे खूप महत्त्व आहे. सात नागाच्या फण्याने आच्छादित केलेल्या या मूर्तीच्या मांडीवर पूर्वी लक्ष्मी बसलेली होती. म्हणून लक्ष्मी-नरसिंह असेही संबोधले जायचे. </p><p>लक्ष्मी-नरसिंह मूर्तीजवळ नऊ फूट उंचीचे शिवलिंग आहे. एकाच काळ्या पाषाणात हे शिवलिंग कोरलेले आहे. हे पाण्यात असून बडवीलिंग मंदिर म्हणूनही ओळखले जाते.</p><p>हजारा राम मंदिर हे हम्पीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विजयनगर शैलीतील हे देखणे मंदिर असून, यामध्ये रामायणाचे प्रसंग कोरलेले आढळून येतात. </p><p>महानवमी डिब्बा उर्फ विजयमहाल ,ही येथील सर्वात महत्वाची आणि आजही बर्यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या नवरात्र उत्सवाचं हे सर्वात महत्वाचं केंद्र.</p><p>तुंगभद्रा नदीवरील मोठे धरण असून, धरणाच्या पायथ्याशी वृंदावनची छोटी आवृत्ती असलेला बगीचा आहे. धरणाच्या दोन्ही बाजूला असलेल्या उंच टेकड्यांवरून धरणाचे विहंगम दृश्य पाहता येते. </p><p><br /></p><p>हंपी एक असं शहर आहे जे अतुलनीय सौंदर्य, ऐतिहासिक वैभव, भारतातल्या एका समृद्ध हिंदू राजेशाहीच्या खुणा आणि तिचा भयाण शेवट हे सगळं एकत्र घेऊनच जगतं. वर्तमानात राहून ऐतिहासिक चव असलेलं हे शहराला आयुष्यात एकदा तरी भेट द्यावीच. पण हंपीचे सौंदर्य पाहण्यासाठी वेळ काढून जायाला पाहिजे.</p>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-29207549702100421562020-07-14T22:19:00.002-07:002020-08-13T09:30:34.989-07:00अखेर कॅमेरा सापडला.<span style="text-align: justify;"> </span><div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqVzlhiLDj-P6fwHDMZtkHURnQhP_pChEEIgtL9-xFLKpRMVQk5bxCkr7zfvXoSxhbA2FGruHGShmT-hKrPUWraS056QA_rOFxpdl-0vggr1wAZqTdniYRRYYTr7KnhbHIuifxyk6ufSU/s1345/13.08.2020.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="838" data-original-width="1345" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjqVzlhiLDj-P6fwHDMZtkHURnQhP_pChEEIgtL9-xFLKpRMVQk5bxCkr7zfvXoSxhbA2FGruHGShmT-hKrPUWraS056QA_rOFxpdl-0vggr1wAZqTdniYRRYYTr7KnhbHIuifxyk6ufSU/s640/13.08.2020.png" width="640" /></a></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000; font-size: x-large;"> </span><span style="color: #660000;"><i> अखेर कॅमेरा सापडला.</i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i>तोरणा आणि राजगड असा आमच्या मित्रांचा ट्रेक होता. तोरणा आणि राजगड, दोन ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे किल्ले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणागड. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. तोरणा गडाच्या पायथ्याच्या ’वेल्हे’ गावातून चढाईला सुरुवात करीत बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आम्ही बालेकिल्ल्यात प्रवेश केला. थोडी विश्रांती करुन गडदर्शनास निघालो. झुंजार माची व बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप. बालेकिल्ल्यावर असलेल्या गडदेवता ’मेंगाई’च्या मंदिरात रात्रीचा मुक्काम केला. दुस-या दिवशी लवकरच दक्षिण फाटय़ावरील ’भगत’ दरवाजातून डोंगरदांडय़ाच्या रस्त्याने राजगडाला निघालो. यामार्गाने उतरणे कठीण असल्याने आम्ही एकमेकाला आधार देत सुरक्षित उतरुन डोंगरवाटेला लागलो. मित्रांचे फोटो काढणे सुरु असल्याने उतरण्यास वेळ लागत होता.त्याकाळी मोबाईलमध्ये फोटे काढण्याची सोय नव्हती. आमच्यातल्या दोघांकडेच कॅमेरे होते.उन वाढल्याने चांगलेच चटके बसत होते.डोंगरवाटेत झाडे कमी असल्याने छोट्या झाडांच्या सावलीत बसून पाणी पित थोडा आराम करीत पुढचे मार्गक्रमण करीत होतो. राजगड व तोरणागडाच्या खिडींत पोहचलो.आम्ही विश्रांती घेण्यासाठी व आणलेला खाऊ खाण्यासाठी थांबलो. कॅमेरा रस्त्यात राहिल्याचे कॅमेरा असलेल्या मित्राच्या लक्षात आले. त्याने सर्वांकडे कॅमे-याबद्दल विचारणा केली. कोणाकडे संबधीत माहीती मिळाली नाही.कोठे राहीला असेल याबद्द्ल त्याला काहीच आठवत नव्हते. कॅमेरा ब-याच किंमतीचा असल्याने तो मित्र नाराज झाला. तोरणागडावरून मोठा पल्ला मारत इथपर्यत पोहचलो होतो.पाठीमागे जाणे व कुठपर्यत जाणे याची कल्पना येत नव्ह्ती.त्यावेळी काय करायचे काहीच सुचत नव्हतं. आमच्यातला एक मित्र कॅमेरा शोधण्यासाठी मागे जाण्यास तयार झाला. पण ज्याचा कॅमेरा हरवला तो थकल्यामुळे स्वत: व मित्रालाही कॅमेरासाठी मागे पाठवण्यास तयार नव्हता. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i>त्याचवेळी दोन ट्रेकर राजगडावरून खाली उतरुन तोरणागडाच्या दिशेने निघाले होते. ते दोघे आम्ही आलेल्या वाटेनेच तोरणागडावर जाणार होते. त्या ट्रेकरशी बोलताना, आम्ही आमचा कॅमेरा मागे वाटेवर राहील्याचे त्यांना सांगितले. तुम्हाला वाटेत कॅमेरा सापडला तर आम्हाला आमच्या मोबाईलवर कळवा. पुढे काय करायचे ते नंतर ठरवू. ते दोघे ट्रेकर निघून गेले. आराम करुन निघण्याच्या वेळेला त्या ट्रेकरचा फोन आला. आम्हाला आपला हरवलेला कॅमेरा झाडावर अडकवलेल्या स्थितीत सापडला आहे. आम्ही कॅमेरा घेऊन तोरणागडावर जात आहोत. ज्याचा कॅमेरा हरवला होता, तो खुष झाला. पण आता कॅमेरा मिळवायचा कसा? हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला होता. कॅमे-यासाठी त्यांच्यापर्यत पोहणे गरजेचे होते. कॅमेरावाला मित्र थकल्याने मागे जाण्यास तयार नव्ह्ता.मित्राचा कॅमेरा मिळवण्यासाठी दुसरा मित्र जाण्यास तयार झाला. एकट्याला कसे पाठवायाचे म्हणून सोबतीला आणखी एक मित्र तयार झाला. त्या दोघांना सर्व माहीती,पैसे व खाऊ दिला.ते दोघे निघाल्यावर आम्ही राजगडाकडे कुच केली.कडक उन्हातून उभी चढाई चढताना खुपच त्रास झाला. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i> </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i>चारच्या दरम्यान आम्ही गडांचा राजा ’राजगडा’वर पोहचलो होतो.तोरण्यावरून राजगडावर येण्यासाठी संजीवनी माचीवर आळू दरवाजा हा एकमेव मार्ग आहे.राजगडावरील ’पद्मावती’ देवीच्या मंदिरात आमची राहण्याची सोय झाली. कॅमेरा मिळविण्यासाठी गेलेल्या दोघा मित्रांचा फोन आला. तोरणा गडावर गेल्यावर आमचे मित्र त्या दोन ट्रेकरना भेटले व ओळख दिल्यावर त्यांनी कॅंमेरा आमच्याकडे दिला.त्यांनी त्यांचे आभार मानले व ती रात्र त्या मित्रांसोबत गडावर काढून ते सकाळी लवकरच गड उतार होऊन मुंबईला निघाले. </i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i><br /></i></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><i>आम्ही दुस-या दिवशी सकाळी राजगड दर्शन करुन दुपारी गड उतार झालो.या ट्रेकमध्ये हरवलेला कॅमेरा मिळाल्याचा आंनद सर्वांना झाला. पण आमच्यातल्या त्या दोघा मित्रांना राजगडचा ट्रेक करता आला नाही. याचे दु:खही झाले. मुंबईत दोन दिवसानी त्याचा कॅमेरा त्याला दिला पण पार्टी वसुल केली. मित्राला हरवलेल्या कॅमे-यापेक्षा पार्टी महागात पडली होती.ट्रेकचे फोटो बघताना तोरणा राजगड ट्रेकची आठवण कायम येते. </i></span></div></div>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-46557854286113152582020-03-23T23:30:00.000-07:002020-03-23T23:30:39.358-07:00गाडी बिधडली अन चिंता वाढली <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQ2u0pWb2oBb88DENzNlV_QLTMyhY3G5l-noDPs8-d1qB3Dtj2isN_kN0x07hu-vjPfJ3Yv1jncYcYm5uarZrxjcwyAeabfoxx-x9PyIdwns6NJbi3wI3G1d9sKM_jqtuCcVggFLusV3w/s1600/15.07.2019.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="497" data-original-width="689" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQ2u0pWb2oBb88DENzNlV_QLTMyhY3G5l-noDPs8-d1qB3Dtj2isN_kN0x07hu-vjPfJ3Yv1jncYcYm5uarZrxjcwyAeabfoxx-x9PyIdwns6NJbi3wI3G1d9sKM_jqtuCcVggFLusV3w/s1600/15.07.2019.png" /></a></div>
<br /></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-62641325145364226282020-03-10T21:53:00.000-07:002020-03-10T21:53:46.608-07:00आधी नाराजी नंतर स्वप्नपूर्ती <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyqDZ2re1QolEo8dL17FEUGWNuQDj6eWafRqu1k7kmXV0tAf4A02EEWNIpy_j6_FS2_RCN9vuWtdbflUxRDod2GgrKmHQMh6DdJJAwSgOVKqIuywXx0qCScf_wY2BUPRYS_5TUxMTq-b8/s1600/11.03.2020.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1167" data-original-width="627" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyqDZ2re1QolEo8dL17FEUGWNuQDj6eWafRqu1k7kmXV0tAf4A02EEWNIpy_j6_FS2_RCN9vuWtdbflUxRDod2GgrKmHQMh6DdJJAwSgOVKqIuywXx0qCScf_wY2BUPRYS_5TUxMTq-b8/s640/11.03.2020.png" width="342" /></a></div>
<br /></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-17307627557320848632019-10-21T07:28:00.003-07:002020-12-03T08:10:21.275-08:00देवकुंड.....सह्याद्रीतला एक स्वर्गीय अनुभव.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="color: #660000;"><br /></span>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<span style="color: #660000;"><br /></span>
<br />
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">सह्याद्रीत लपलेला अजुन एक सुंदर नजराणा, अनोख्या हिरव्या रंगात भासणारे अत्यंत नितळ, कुंडाच्या आकाराचे तळंच जणू असे हे 'देवकुंड'.</span></i><i><span style="color: #660000;">भन्नाट सौंदर्याने वेड लावणारा असा हा धबधबा. गंभीर,निरव आणि अंतर्मूख करायला लावणारं शांततेतलं रुप,शंकराच्या पिंडीवर अभिषेक </span></i><i><span style="color: #660000;">केल्यासारखा शांत व सतत आदळणारा धबधबा, हवेतले तुषार,अंगावर कोसळू पाहणारे काळेकुट्ट कडे, थंडगार पाणी,गर्द वृक्षवल्ली व बेफान </span></i><i><span style="color: #660000;">झालेले पर्यटक असे देवकुंडाचं वैभव आहे.आकाशातून तुषार असे कोसळतात जसे स्वर्गातून कुणी जलकुंभ पॄथ्वीवर ओतत असल्याने </span></i><i><span style="color: #660000;">पर्यटकाना देवकुंड खुणावणार नाही तर नवलच.देवकुंड अतिशय सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं मनाला शांती देणार रमणीय ठिकाण. </span></i><i><span style="color: #660000;">हा धबधबा निसर्गाचा अदभुद चमत्कार आहे.</span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEis5mFI-xqr-qrEi84-hCBm4mjRK7tgz-_YqLIlaa229NRoRr9rca1VmhRaeujACNrW9-37SmpVdqCa_ekPjkurC2RaECpgPW-ZJ_wwBPu1QsDzxklbaoaqfgQSTFViU2RgSRcvduaTdDY/s1600/IMG_1447.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEis5mFI-xqr-qrEi84-hCBm4mjRK7tgz-_YqLIlaa229NRoRr9rca1VmhRaeujACNrW9-37SmpVdqCa_ekPjkurC2RaECpgPW-ZJ_wwBPu1QsDzxklbaoaqfgQSTFViU2RgSRcvduaTdDY/s400/IMG_1447.jpg" width="400" /></a></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<div class="gmail_default" style="background-color: white;">
<i><span style="color: #660000;"></span></i><br />
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><br /></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"></span></span></i>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i>रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा गावाजवळील सह्याद्रीच्या रांगेतून वाहणारा व कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेला </i><i>’देवकुंड’ नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. मुंबई व विशेषत: पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या </i></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
</span></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white;">
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.देवकुंड हा धबधबा म्हणजे केवळ धबधबा नसुन सुमारे सात किलोमिटरचा असा ट्रेक आहे. देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. </span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzmsKM3sNTOaigXEffDm-Pi1AaN0hxSs6hX6zg3polsB0jC5lz3kYW4MM6Q4q4hk4bgNLKDGZl8LU5pbu9kaZi1fG0LMa5eijgbPDFQsYAgv1Is4idDPsPW2XBKOGy0P6V1yXmFDyNlDo/s1600/IMG_1558.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="800" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgzmsKM3sNTOaigXEffDm-Pi1AaN0hxSs6hX6zg3polsB0jC5lz3kYW4MM6Q4q4hk4bgNLKDGZl8LU5pbu9kaZi1fG0LMa5eijgbPDFQsYAgv1Is4idDPsPW2XBKOGy0P6V1yXmFDyNlDo/s400/IMG_1558.jpg" width="298" /></a></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"></span></span></i><br />
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i>भि-यापासून ओढे, डोंगराचे चढउतार पार करुन देवकुंड धबधब्यापर्यत पोहोचता येते.वाटेवरून जाताना एक दोन कौलारू घरं खुप सुंदर भासली. </i><i>याच वाटेवर दोन ठिकाणी गावातील लोकांनी छोटेखानी पाणी सरबत खाऊच्या टपऱ्या मांडल्या होत्या. आता गवताची कुरणं संपून जंगल वाट </i></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
</span></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">सुरू झाली, तेवढीच उन्हापासून थोडी सुटका. पुढे एक छान मोठा ओहोळ लागला. पाणी वेगात वाहत होते. ओढ्यावरुन जाण्य़ासाठी एक लाकडी </span></i><i><span style="color: #660000;">पुल बांधलेला आहे.पावसाळ्यात ट्रेकर्सना याचा वापर करता येतो.पण तो कमकुवत झालेला आहे. गुडघाभर पाण्यातून दगड गोट्या तून ओढा </span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">पार करता येतो. तेथून दाट जंगलातील दमवणारी चढण सुरु होते.ही चढण जिथे संपतो तिथुन समोरच भव्य असे दोन कातळ दिसतात.या दोन कातळांना वेगळं करणारी मोठी सांध दिसते, तीच प्लस व्हॅली.या व्हॅलीतून खाली येणारे पाणी रौद्ररुप धारण करीत धबधबा निर्माण होतो.या कोसळणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेला मोठाच्या मोठा पन्नास फुट खोल खड्डा म्हणजे देवकुंड आणि यामध्ये पडणारे पाणी प्रचंड वेगाने पुढे </span></i><i><span style="color: #660000;">वाहून नेते ती कुंडलीका नदी. ह्या वाटचालीमध्ये <span class="il">एका</span>बाजूने अथांग जलाशय, चहुबाजुंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि गर्द झाडीने नटलेली </span></i><i><span style="color: #660000;">वनराई तुम्हाला शेवटपर्यंत साथ देते.</span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ4w9AfBP0JrZGM-S6j43f0e3RvogkElZl5jO1m174F5jzW9EIJSf2rP8DRRAj2GAX82B0nG1-1ibXxqVR_cvWVjv8YOjXtzbr7jcGrcuzlAs_7vgzkth2B1bTnedVro6s1yMFgOP8Hww/s1600/IMG_20191013_131453.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ4w9AfBP0JrZGM-S6j43f0e3RvogkElZl5jO1m174F5jzW9EIJSf2rP8DRRAj2GAX82B0nG1-1ibXxqVR_cvWVjv8YOjXtzbr7jcGrcuzlAs_7vgzkth2B1bTnedVro6s1yMFgOP8Hww/s400/IMG_20191013_131453.jpg" width="400" /></a></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i style="color: #660000;">पावसाळ्यात तिथे जाणे थोडे कठीण आहे कारण जाताना दोन ओढे लागतात जे पार करणे कठीण आहे.पावसाळा संपल्यावर या ठिकाणी </i><i style="color: #660000;">जाण्यास योग्य वेळ आहे.त्या ठिकाणचे निसर्गसौदर्य खुप छान आहे.</i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"></span></span></i><br />
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i><br /></i></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
</span></span></i>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i><br /></i></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8J6EeO2X_f71LiO2jcm8Ux_ohroL_E4yVbuCqRyzBks3XW39bihSl-cFwSjASmDpH-hM_qJoUHx937h7DauSCtd641_HwFh6vBUUdKiqQvw8i2FAwH-H7dN4qkbSgjnaLiDJmj_cf1wQ/s1600/IMG_1455.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj8J6EeO2X_f71LiO2jcm8Ux_ohroL_E4yVbuCqRyzBks3XW39bihSl-cFwSjASmDpH-hM_qJoUHx937h7DauSCtd641_HwFh6vBUUdKiqQvw8i2FAwH-H7dN4qkbSgjnaLiDJmj_cf1wQ/s400/IMG_1455.jpg" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<i><br /></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><br /></i></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</span></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"></span></span></i><br />
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i>देवकुंडात कोणीही पोहण्यास उतरू नये, तसेच मुख्य धबधब्याच्या जवळ जाऊ नये. देवकुंडांचे सौदर्य शापित झालयं. दुर्घटनांचा शाप लागला आहे.अतिउत्साहात केलेलं धाडस त्यांच्या जिवावर बेतल आहे.धबधबा सुंदर दिसला तरी मनावर ताबा ठेवला पाहिजे.अतिउत्साहात नसतं धाडस </i><i><span style="color: #660000;">करु नये.नाही तर देवकुंडाची वाट थेट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल.शक्यतो जास्त पावसात हा ट्रेक करू नये.अनुभवी नसाल तर गावातून गाईड घेतल्याशिवाय हा ट्रेक करू नये. निसर्गाला देव मानून त्याचा आदर करून, त्याच्या नियमांना आव्हान न करता जेवढा निखळ आनंद घेता येईल </span></i><i><span style="color: #660000;">तेवढा मनमुराद घ्या.</span></i></span></span></i></div>
<i><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
</span></span></i></div>
<div class="gmail_default" style="background-color: white;">
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEilPCdxWG5YdeydyrTvAuAkZlarI9rpiOh4VCrjoAENmvZnAkqOMFABznUD92fcosr-ZVrxFAOksk9WAK0mJOW-8bcH_-4o84z6mz1-OJCfVMsjO_PwW7ynWkpYcUsktf7QTYQdyxcqo5s/s1600/IMG_1454.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="533" data-original-width="800" height="266" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEilPCdxWG5YdeydyrTvAuAkZlarI9rpiOh4VCrjoAENmvZnAkqOMFABznUD92fcosr-ZVrxFAOksk9WAK0mJOW-8bcH_-4o84z6mz1-OJCfVMsjO_PwW7ynWkpYcUsktf7QTYQdyxcqo5s/s400/IMG_1454.jpg" width="400" /></a></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span>
<br />
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><br /></span></span></div>
<span style="color: #660000;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"></span></span>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i>सर्व निसर्गाच्या समृद्धीसोबतच अनेक निसर्गनवल सह्याद्रीत जागोजागी विखुरलेली पाहायला मिळतात.निसर्ग पाहण्यासाठी आपण इतर राज्यात लांबचा प्रवास करीत असतो.पण आपल्या जवळील सुंदर निसर्ग पाहण्यास फिरकत नाही.आपल्या आजुबाजुला इतका सुंदर निसर्ग असुन देखील </i><i><span style="color: #660000;">ती पाहण्याची व अनुभवण्याची आपल्याकडे क्षमता व सोयी सुध्दा नसाव्यात,हे आपलं दुर्दैव.हा निर्सग पाहण्यासाठी सर्वसामान्यांना तेथे जाऊन अनुभवाता येईल अशा सोयी उपलब्ध व्हाव्यात. </span></i></span></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></span></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></span></span></div><div style="text-align: justify;"><span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><i><span style="color: #660000;"><br /></span></i></span></span></div>
<span style="color: #660000;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;">
</span></span></div>
</div>
</div><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4gefU0owyJ4NZLjlwl-jz0SbzpQKgDWYPwu82K2W4znOSv2mdNFqdonfhtewvmlRfuiWKRk60iiahNWpQl1RzOLvv66bfcxbGZdDJMavYhJDEfb76QGu1w-bRQj-f2e8Zs-us1XhpFDU/s1048/03.12.2020.png_devkund.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="632" data-original-width="1048" height="386" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg4gefU0owyJ4NZLjlwl-jz0SbzpQKgDWYPwu82K2W4znOSv2mdNFqdonfhtewvmlRfuiWKRk60iiahNWpQl1RzOLvv66bfcxbGZdDJMavYhJDEfb76QGu1w-bRQj-f2e8Zs-us1XhpFDU/w640-h386/03.12.2020.png_devkund.jpg" width="640" /></a></div><br /><br />
<div><br /></div><div>दि.०३.१२.२०२० महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. </div>VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-31709720410771210362019-10-21T07:18:00.003-07:002021-01-20T21:10:03.336-08:00आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgD9PW9HIsue4Goll9UF_DZ_0akcYdRUjglTUdNpHDpjFSwGua2zbloIT1iJrU1UEycwlHKMeDoAsjJVyhCwoQPNk1eLh3pHMUEhFy6MESyW2sCu2-Gm9vlixtDoabRMHY2RZ_GrHRVtV8/s1305/21.01.2021.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1305" data-original-width="717" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgD9PW9HIsue4Goll9UF_DZ_0akcYdRUjglTUdNpHDpjFSwGua2zbloIT1iJrU1UEycwlHKMeDoAsjJVyhCwoQPNk1eLh3pHMUEhFy6MESyW2sCu2-Gm9vlixtDoabRMHY2RZ_GrHRVtV8/s16000/21.01.2021.png" /></a></div><br /><span style="color: #660000;"><br /></span>
<span style="color: #660000;">दि.२१.०१.२०२१ महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीत हा लेख प्रसिध्द झाला आहे. </span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="color: #660000;"><br /></span>
<br />
<div style="text-align: justify;">
<i style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;"><span style="color: #660000;"><span style="font-size: medium;"> </span><b style="font-size: large;">आडवाटेवरील गिरीशिल्प "गणपती गडद’'</b></span></i></div>
<div style="background-color: white;">
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: x-small; font-style: italic;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<i style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"></i><br />
<div style="text-align: justify;">
<i style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="color: #660000;"><i> ठाणे जिल्ह्याच्या पूर्वेला आणि पुणे जिल्ह्याच्या खेटून असणाया दुर्ग धाकोबाच्या कुशीत गणपती गडद ही लेणी वसलेली आहेत.निसर्गरम्य गणपती गडद, सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावापासून साडेतीन किमी अंतरावर सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील ही सुंदर लेणी आहेत.खोदलेल्या या भव्य लेण्यांद्वारे तत्कालीन संस्कृतीची ओळख होण्यास मोठा हातभार लागतो.येथे जाण्यास कल्याण सरळगाव, उमरोली, धसई <span class="gmail_default">,</span></i><span style="font-size: x-small;"><i>पळु<span class="gmail_default"> </span></i></span><i><span class="gmail_default"></span>आणि सोनावळे असा प्रवास करावा लागतो.”गणपती गडद” हा माळशेज धारेवरील ढकोबाच्या अंगावर कोरलेला अप्रतिम लेणी समूह याची साक्ष आहे.</i></span></i></div>
<i style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;">
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsH4PKz5sUjtje9thI4sAe07E9iBOhjFuZM8uM7l7Y1pwgQbxOVvUhPMWt-CBXg7aNmbJFF7JiWo7gAjfjz1hyCymWgaeW2d8I-K50tgChfOqJFbs01_Ef4YzLloA3ECNkeeCdreygEG4/s1600/IMG_20190825_143025+%25281%2529.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsH4PKz5sUjtje9thI4sAe07E9iBOhjFuZM8uM7l7Y1pwgQbxOVvUhPMWt-CBXg7aNmbJFF7JiWo7gAjfjz1hyCymWgaeW2d8I-K50tgChfOqJFbs01_Ef4YzLloA3ECNkeeCdreygEG4/s400/IMG_20190825_143025+%25281%2529.jpg" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><i><br /></i></span></div>
</i></div>
<div style="background-color: white;">
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium; font-style: italic;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<span class="gmail_default"></span><br />
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<span class="gmail_default"><i><span style="color: #660000;">सोनावळे गावातून चहापाणी करुन चालण्यास सुरुवात केली.रस्ता हिरवाईने बहरलेला.लाल मातीने वाट रंगलेली.समोरच सह्याद्री ढगात लपलेला व अंगावर धबधब्यांच्या रांगा असा सुंदर नजराणा पाहत अनुभवत लेण्याच्या दिशेने निधालो.वाटेत घनदाट जंगल असून ते जैवविविधतेने समृद्ध आहे.त्यामुळे गावापासून लेण्यांपर्यंतच्या प्रवासात आढळणाऱ्या निसर्ग श्रीमंतीची ओळख होत होती. वाटेत ओहळातून आवाज करीत पाणी वाहत होते. कातळ पहाडातले हे ठिकाण दूरवरून पाहताना कातळात कोरलेले झरोके दुरून खिडक्यांसारखे दिसतात आणि आपली उत्सुकता आणखी ताणली जाते. रस्ता गर्द झाडीतून जातो पण ठिकठिकाणी वाहत्या पाण्यामुळे निसरडे असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. या डोंगरात कोरलेल्या लेण्या पळूजवळच्या सोनावळे गावातून साधारण दीड तासाच्या चढाईने गाठता येतात.</span></i></span></div>
<span class="gmail_default">
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<br /></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYAjDsdqzdi-lIM0GzD_CVYZZpc4lscUWw1-bTFgt1JdLo3u6YIDk_xTTeN1ByhoGmV3TQVLJW417YzuOMabXiHFeucDKczS1apyAb1GxKTmbmCJaKS_hlR6RaUzwfD7cTxdD_Gr_lukw/s1600/IMG_20190825_154008.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgYAjDsdqzdi-lIM0GzD_CVYZZpc4lscUWw1-bTFgt1JdLo3u6YIDk_xTTeN1ByhoGmV3TQVLJW417YzuOMabXiHFeucDKczS1apyAb1GxKTmbmCJaKS_hlR6RaUzwfD7cTxdD_Gr_lukw/s400/IMG_20190825_154008.jpg" width="400" /></a></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<i><div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<div style="font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large; text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">आपण गणपती गडद या लेण्यांच्या खोदीव पायऱ्यांवर येऊन पोचतो. तेथे क्षणभर बसून सह्याद्रीचे सुंदर रूप आणि नीरव शांतता अनुभवून लेण्यांमध्ये प्रवेश करावा. गणपती गडद हा लेण्यांचा समूह आहे. मुख्य लेण दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे. त्यातील मधल्या लेण्यांमध्ये सुंदर गणेशमूर्ती आहे. या गणेशमूर्तीच्या आजूबाजूला गावकऱ्यांनी बऱ्याच गणेशमूर्ती ठेवल्या आहेत. या गणेशमूर्तींच्या समोर अत्यंत सुंदर कोरीव खांब आहेत आणि त्यांच्यावर विविध यक्षांच्या मूर्तीदेखील कोरलेल्या आहेत. अशा या सुंदर गुहांमध्ये मुक्काम करून सह्याद्रीचे दर्शन घेऊन आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम करता येतो.गुहेतला गणपती बाप्पा पाहताना, सभोवतीच्या निसर्गातच जणू बाप्पाचे मनोहारी रूप दडल्याची जाणीव होते आणि या पर्यावरणात असणाऱ्या दैवताला जपण्याची जाणीवही दृढ होते.</span></i></div>
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpKPVdWQfs68VB6uASXPkZmSgWnKmQAc8TdM0WxVzlrVjSbr-qFua1U1p_MsvhFKGh1AgO0y9p7DhK1ReiGm80g1f1o15M-7MfXLL0zR4Ugen-alPOExZTJAMQJHXeJy2qf-ddVa1ybSE/s1600/IMG_20190825_141837.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjpKPVdWQfs68VB6uASXPkZmSgWnKmQAc8TdM0WxVzlrVjSbr-qFua1U1p_MsvhFKGh1AgO0y9p7DhK1ReiGm80g1f1o15M-7MfXLL0zR4Ugen-alPOExZTJAMQJHXeJy2qf-ddVa1ybSE/s400/IMG_20190825_141837.jpg" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<div style="text-align: justify;">
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><span style="color: #660000;"><br /></span></span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"> पावसाळ्यात लेण्यांच्या वरच्या भागावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.पावसाळ्याच्या या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गुहेच्यासमोर पाहायला मिळते.मुख्य लेण्यापासुन खाली १८० फुटाचे रॅपलींग करता येते.हाही एक थरारक अनुभव याठिकाणी घेता येतो.</span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimyinE_eQEcIlh8ajt5LlqxRF7TjYCikBPL4wNY0pAs-b2VjWYU00srs_hb2iEWLGypbIXq5MJ9MNnVLgx4003MAhbpm_8W1K5429pezdY5xjbsL67tZ9NQv1eKEULe97MFDOfyR-3M3g/s1600/IMG_9504.JPG" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimyinE_eQEcIlh8ajt5LlqxRF7TjYCikBPL4wNY0pAs-b2VjWYU00srs_hb2iEWLGypbIXq5MJ9MNnVLgx4003MAhbpm_8W1K5429pezdY5xjbsL67tZ9NQv1eKEULe97MFDOfyR-3M3g/s400/IMG_9504.JPG" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</span><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">निसर्गात डोंगरद-यात फिरणा-यांसाठी ही लेणी म्हणजे भटकंतींचे उत्कृष्ट ठिकाणच म्हटले पाहिजे.गणपती गडद लेण्यांना भेट देण्यासाठी दोन ऋतु चांगले आहेत.पाहिला म्हणजे पावसाळा. या ऋतुत या लेण्यासमोर स्वर्गच अवतरतो.अर्धवर्तळाकार असलेल्या या लेण्यासमुहासमोरुन मोठा धबधबा कोसळत असतो.दुसरा ऋतु म्हणजे उन्हाळ्यातल्या चांदण्या रात्रीचा. नाईट ट्रेकींगला येथे मुक्काम करण्यासारखा आंनद नाही. </span></i></div>
</span><div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><br /></span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><br /></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj92848IICtkKC6emogVxXQCHcLK4yKQ42c733lbSuMGXOPRaFbzpNid1SUZvmztZdGL5mGKcMx7I-dVvxD05qaUedouA9fbnHIoZYkUzHZlGz8kA4hOXq93GzE3s6d-Wm4LmIo8Mg6XJs/s1600/IMG_9524.JPG" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj92848IICtkKC6emogVxXQCHcLK4yKQ42c733lbSuMGXOPRaFbzpNid1SUZvmztZdGL5mGKcMx7I-dVvxD05qaUedouA9fbnHIoZYkUzHZlGz8kA4hOXq93GzE3s6d-Wm4LmIo8Mg6XJs/s400/IMG_9524.JPG" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><br /></span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><br /></span></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #660000;"><br /></span></div>
<span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="font-size: medium;"><div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;">अफाट जंगलात, नाणेघाट, जीवधन, दुर्ग-ढाकोबा, सिद्धगड, गोरखगड किल्ल्याच्या वेढलेल्या खडकात वसलेल्या ह्या लेण्या अप्रतिम कलाकृतीचा नमुना आहे.</span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw_POpS0bxaQeDed7dAvvph5Z28383aJbJF47pM7BCV3679JhyphenhyphenDTioI7Zm9zdUsD6T73yezpJeHPvwXYC3QvKMcpJoftVbZerBj2kJc7VSJhrVJ-C3Al27d3diCxab6DfmfGy6N7J0-mU/s1600/IMG_20190825_130209.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="800" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiw_POpS0bxaQeDed7dAvvph5Z28383aJbJF47pM7BCV3679JhyphenhyphenDTioI7Zm9zdUsD6T73yezpJeHPvwXYC3QvKMcpJoftVbZerBj2kJc7VSJhrVJ-C3Al27d3diCxab6DfmfGy6N7J0-mU/s400/IMG_20190825_130209.jpg" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<i><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="color: #222222; text-align: justify;">
<i><br /></i></div>
<div style="color: #222222; text-align: justify;">
<i><br /></i></div>
</span><div style="text-align: justify;">
<span style="text-align: left;"><span face=""arial" , "helvetica" , sans-serif" style="color: #660000; font-size: medium;">एक दिवसात करण्याचा हा एक सुंदर ट्रेक आहे.</span></span><i style="color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: large;"><span style="color: #660000;">सह्याद्रीतल्या आडवाटेवर लपलेल्या गणपतीबाप्पाचे शेवटचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागतो.काहीतरी गवसले याचे समाधान मनाला मिळते याचा आंनद होतो.</span></i></div>
</i></span></div>
<div style="text-align: justify;">
<i style="font-size: large;"><span style="color: #660000;"><br /></span></i></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-1695688580339811472019-04-18T00:03:00.004-07:002019-04-18T00:03:55.948-07:00चुकामुकीमुळे उडाला गोंधळ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<span style="color: #4c1130;"><i><b>’चुकामुकीमुळे उडाला गोंधळ’ हा लेख ’महाराष्ट्र टाइम्स’ या वृतपत्रात दि. १८ एप्रिल रोजी प्रसिध्द झाला आहे.</b></i></span><br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8o9ap_uO1Wzyo4JvQAtdrZwZ1oThHy-x6XuRWM7pjBAXdAvq3Zw_Db7Wcbd-LZ5o8OIpw8LfVQQRM6I0uIlaWUiJaOhv6R_8ilw2f_Nw35qSEu7g3rxquAdOpoHk2cm-mnzrjMrKnt3Y/s1600/image.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="401" data-original-width="1298" height="197" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8o9ap_uO1Wzyo4JvQAtdrZwZ1oThHy-x6XuRWM7pjBAXdAvq3Zw_Db7Wcbd-LZ5o8OIpw8LfVQQRM6I0uIlaWUiJaOhv6R_8ilw2f_Nw35qSEu7g3rxquAdOpoHk2cm-mnzrjMrKnt3Y/s640/image.png" width="640" /></a></div>
<br />
<br />
<br />
<br />
<i><span style="color: #660000;">साता-याहून बामणोली गावच्या दिशेने निघायचे.बामणोली गावात चहापाणी करुन बोटक्लबची परवानगी घेऊन मग वनखात्याची परवानगी घेतली.तसेच वासोटय़ाला नेणाऱ्या बोटीत जाऊन बसलो. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी बोटीची व आमची तपासणी केली. आमच्याकडे दारू, काडेपेटी नसल्याची खात्री झाल्यावर त्यांनी वासोटय़ाकडे जाण्याची परवानगी दिली. शिवसागर जलाशयातून वासोट्याला जाण्य़ाचा बोटीचा प्रवास सुरु झाला.बोटीच्या प्रवासातच वासोटय़ाचे विलोभनीय दर्शन झाले.</span></i><br />
<i><span style="color: #660000;"><br /></span></i>
<i><span style="color: #660000;">बोटीतून उतरल्यावर किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली.दाट जंगल असल्याने सूर्याची किरणे अधूनमधून कधी तरी अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. खूप फुलपाखरे होती.चालून चालून आम्ही थकलो होतो, पण जंगल काही संपायचे नाव घेत नव्हते. या किल्ल्यावर वनविभागाचे रक्षक कार्यरत आहेत. शेवटी किल्ल्यावर पोहचलो.सह्य़ाद्रीच्या मनमोहक स्वर्गीय सौंदर्याने आमचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. </span></i><br />
<i><span style="color: #660000;"><br /></span></i>
<i><span style="color: #660000;">आम्ही गडाची तटबंदी पार केली आणि समोरच बिन छपराचे मारुतीरायाचे मंदिर दिसले. पवनसुताची एवढी रेखीव मूर्ती आम्ही कोठेही पाहिली नव्हती.मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणाई वाटा किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. उजव्या बाजूस जाणारी वाट ‘काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात दोन ते तीन जणांची राहण्याची सोय होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाठ्याची आठवण येते. माचीच्या टोकावरून नागेश्वर गुहा दिसत होती.पुढे ही वाटा जंगलात शिरते आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.बाबुकडा पाहताच आम्हाला आमच्या डोळ्याचे पारणे फिटल्यासारखे वाटले.</span></i><br />
<i><span style="color: #660000;"><br /></span></i>
<i><span style="color: #660000;">नागेश्वराला भेट दिल्याशिवाय वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत नाही.नागेश्वर गुहेच्या दिशेने कुच केली.वासोटयाहून नागेश्वरला जायचे तर वासोटा पुन्हा अर्धा उतरावा लागतो. वासोटयाकडे जाणार्या वाटेलाच एक नागेश्वरकडे जाणारा फाटा फुटतो. इथे दिशादर्शक बाणाचा फलक आहे जो एका घनदाट जंगलातून वाट दाखवतो. इकडून जाताना ठरले की ग्रुपमध्येच रहावे.एकटे पडू नये.ही वाट मात्र वासोटयाच्या वाटेपेक्षा गंभीर वाटली.ह्याच वाटेवरती जनावरे आढळल्याचे ऐकून होतो.नि खरच या जंगलातून जाताना ते जाणवत राहते.इथली वाट वासोटयाच्या तुलनेने छोटी.अधुनमधून दाट रानातून व झाडाझुडूपांतून जाणारी.फारसे </span></i><br />
<i><span style="color: #660000;">चढ-उतार नसलेली.पुढे जात असताना आमच्यातल एकजण नसल्याचे आम्हाला निदर्शनात आले.आम्ही धाबरलो.आता याला कोठे शोधायचे असा प्रश्न पडला.त्याच्या नावाने ओरडा सुरु केला.त्याच्याकडून कोणत्याच प्रतिसाद मिळाला नाही.मनात वाईट शंका येऊ लागल्या.काही जणांना मागे पाठविले व काही जणांना दुस-या वाटेने शोधायला लावले.त्याचा शोध लागत नव्हता.आमचा ओरडा ऐकून वनविभागाचे रक्षक आमच्याकडे आले.त्यांनीही शोध मोहीमेत भाग घेतला.दाट जंगलात काळोख असल्याने वनरक्षकांशिवाय इतर जंगलात शिरण्यास भित होते.धावून पळून वनरक्षकही दमले.पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र जमलो.विचारविनिमय सुरु होते. इतक्यात एक वनरक्षक त्याला घेऊन तेथे आला.त्याला पाहून आमच्या सगळ्यांचा जीव भांडयात पडला. आम्ही वासोट्याहून नागेशवरला जाण्यास निघालो तेव्हा तो पाण्यासाठी मागे राहील्याने नागेश्वरच्या वाटेकडे न वळता इतर ग्रुपच्या मागोमाग सरळ बामणोलीला जाण्याच्या वाटेने खाली उतरला.काही वेळाने त्याच्या लक्षात आले की आपल्या ग्रुपची व आपली चुकामुक झालेली आहे. तेव्हा तेथे असलेल्या वनरक्षकाची मदत घेतली. त्या वनरक्षकाने त्याला नागेश्वरच्या वाटेने आणून आमच्याकडे सपूर्द केला.आमची चुक आमच्या लक्षात आली.आम्ही त्या सर्व वनरक्षकांचे आभार मानून पुढे निधालो. </span></i></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-78496612536116931132018-12-19T08:49:00.000-08:002018-12-19T08:49:11.604-08:00भारताचा ग्रेड कॅनयन भेडाधाट <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjI6TPpVIlGflmL0-5j3NpcFZcNWZfNIJsqFCOV5xTZ3_MJArxJr_Dbgkq7DzayRQmDUVkUX8qJ4JAsNOllRFVR7f1ViXWClaxJL0tLM_OXMiTAKdX-KrPlQfbJK1u1eaZ5FXZBVURgKtY/s1600/18.12.2018_bhedaghat.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="624" data-original-width="1000" height="398" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjI6TPpVIlGflmL0-5j3NpcFZcNWZfNIJsqFCOV5xTZ3_MJArxJr_Dbgkq7DzayRQmDUVkUX8qJ4JAsNOllRFVR7f1ViXWClaxJL0tLM_OXMiTAKdX-KrPlQfbJK1u1eaZ5FXZBVURgKtY/s640/18.12.2018_bhedaghat.png" width="640" /></a></div>
<br /></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-35034640487891066222018-11-19T20:01:00.001-08:002018-12-05T08:16:05.047-08:00पॅगॉग सरोवर <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxiJoWZgQHd5W5FSZcVga3oJmSf4huqYtop3Isl1wWqjgLC3IwX1vLkqgXuslqbAWL9dAv-tWdArSD2LxV5wgejuBqQFE7skWYMeVeDvp8rvrsCSW7EADb3Y2wRZCUyXh_Pk6wTYvnSxw/s1600/05.12.2018.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="450" data-original-width="868" height="330" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxiJoWZgQHd5W5FSZcVga3oJmSf4huqYtop3Isl1wWqjgLC3IwX1vLkqgXuslqbAWL9dAv-tWdArSD2LxV5wgejuBqQFE7skWYMeVeDvp8rvrsCSW7EADb3Y2wRZCUyXh_Pk6wTYvnSxw/s640/05.12.2018.png" width="640" /></a></div>
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7nPwm1kCXotQR89OCWhtLLk6nTXaLg5Xp0TSVS1I-hFeSrhBW5swhN2uIbajIM4dMSzDVFwhnSOl9fU2uIqK237wk0gyV2-2dpKc4IY8K3o9Aq4voHQm_5p3ulwtVThadQcGf5MnQbG8/s1600/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2585%25E0%25A4%2597%25E0%25A5%2589%25E0%25A4%2597+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B0.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="520" data-original-width="707" height="470" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7nPwm1kCXotQR89OCWhtLLk6nTXaLg5Xp0TSVS1I-hFeSrhBW5swhN2uIbajIM4dMSzDVFwhnSOl9fU2uIqK237wk0gyV2-2dpKc4IY8K3o9Aq4voHQm_5p3ulwtVThadQcGf5MnQbG8/s640/%25E0%25A4%25AA%25E0%25A5%2585%25E0%25A4%2597%25E0%25A5%2589%25E0%25A4%2597+%25E0%25A4%25B8%25E0%25A4%25B0%25E0%25A5%258B%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25B0.jpg" width="640" /></a></div>
<br /></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3177166605163953642.post-15669205199121769672018-11-19T19:55:00.002-08:002020-12-04T06:46:09.682-08:00’लेह’ ची सफर <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<br />
<br />
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV0RSbhm7KZy5MfbTXVgmGiKe4i4qEL8HFS04bqDJtK0Xa29shKJLShXhKUIdjQZ_iFUjsuwnYYCYEEhwqBL9RZ5B-R0miFQJdsZaf-QihnBot5tHotlrWZblIlJgwV3Dry5MDHGwi3Rc/s1600/Leh_ladakh_170718.jpg" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="836" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhV0RSbhm7KZy5MfbTXVgmGiKe4i4qEL8HFS04bqDJtK0Xa29shKJLShXhKUIdjQZ_iFUjsuwnYYCYEEhwqBL9RZ5B-R0miFQJdsZaf-QihnBot5tHotlrWZblIlJgwV3Dry5MDHGwi3Rc/s640/Leh_ladakh_170718.jpg" width="334" /></a></div>
<br /></div>
VIVEK TAVATEhttp://www.blogger.com/profile/01483756353611166881noreply@blogger.com0