सह्याद्रीच्या रांगेतील गडकिल्ले हे एक वैभव आहे.गड म्हणजे
नुसता डोंगर नाही,तर संरक्षणासाठी तासलेले कडे,महादरवाजे,बेलाग सुळके,
चिरेबंदी तटबंदी,शत्रूवर मारा करण्यासाठी बांधलेली माची,बुरूज अशा अनेक
गोष्टी गडकिल्ल्यांसाठी महत्त्वाच्या असतात.शत्रु गडाच्या दरवाज्यावरच प्रथम आक्रमण
करणार म्हणुन व गडांवरचा प्रवेश महादरवाज्यानी होत असल्याने ते मजबूत होते.
शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभारलेले सर्व गड दुर्गम असून या गडावर आजही पूर्वीचे अवशेष पाहायला मिळतात.त्यातील काही गडांच्या महादरवाज्यांचे फोटो.
अवचित गड
राजमाची (मुरजंन)
रतनगड
जिवधन
रायगड
रतनगड
लोहगड
रायगड
सरसगड
कोरईगड
रोहिडा
No comments:
Post a Comment